लातूर : इथेनॉल निर्मितीत साखर कारखान्यांनी 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण केंद्र सरकारने (Modi Government) उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे हा उद्याोगच अडचणीत येत आहे, त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट मोदी सरकारला खरमरीत पत्र लिहिले आहे. अजित पवार यांनी या […]
नागपूर : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत-जामखेड एमआयडीसीची अधिसूचना निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (12 डिसेंबर) कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. […]
मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbal), त्यांचा पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याविरोधातील याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयने (ईडी) उच्च न्यायालयात सांगितले आहे. तर पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधातील याचिका मात्र ‘ईडी’ने मागे घेतलेली नाही. याच प्रकरणात भुजबळ यांना तब्बल 2 वर्ष […]
नागपूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठीकासाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र बैठकीला आपल्याला आमंत्रित न करण्यात आल्याचा दावा करत कर्जत-जामखेडेचे विधानसभेचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित […]
पुणे :”पुण्यात मणिपूरसारखी अशांततेची परिस्थिती होती का?” असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High court) केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission of india)अत्यंत कडक शब्दात फटकारले. “अन्य राज्यातील निवडणुका घेण्यात आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेणे कठीण झाले होते, असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला होता. यावर […]
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही तरतूद केली होती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 […]
भोपाळ : भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. ते विद्यमान शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. (highly educated Mohan Yadav will be the new Chief Minister of Madhya Pradesh.) गत […]
भोपाळ : भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. ते विद्यमान शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. (Mohan Yadav will be the new Chief Minister of Madhya Pradesh.) गत रविवारी (3 […]
मुंबई : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तक्रारींसाठी महिला व बालविकास विभागाने तयार केलेली ‘आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिले. शिवाय तत्कालीन महिला व बालविकास […]
मुंबई : कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. गतवेळी नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता थेट निर्यातबंदीच लागू केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येत आहे. […]