कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली. या भरतीअंतर्गत एकूण 100 हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पालघरची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली आहे. या ठिकाणी भाजपने माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली
गलीची जागा ठाकरे गटाकडे जाण्यासाठी जयंत पाटीलच (Jayant Patil) कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. त्यावर आता जयंत पाटलांनी भाष्य केलं.
माझ्या सोबत आणि माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचं काम केलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.
दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. तसं दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती एकच आहे, त्यांना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, अशी टीका आंबेडकरांनी केली.
पार्थ आणि जय पवार मॅच्युअर आहेत. इतरांमध्ये ती मॅच्युरिटी दिसली असती बरं झालं असतं, असा टोला अविनाश आदिक यांनी लगावला.
जभूषण यांचा मुलगा फक्त डमी उमेदवार आहे. खरी सत्ता ब्रृजभूषणच चालवतील. केवळ लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर ब्रृजभूषण यांनी कुस्ती संघातही तेच केले
भाजपचे विद्यमान खासदार ब्रृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांचा पत्ता कट करत भाजपने त्याचे पुत्र करण शरण सिंह यांना उमेदवारी दिली.
शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये (UBT) काँग्रेसचा (Congress) सॅंडवीच झाला आहे. - प्रकाश आंबेडकर
भाजपच्या आक्रस्ताळ्या बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला. आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. - सुषमा अंधारे