- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
सिब्बलांचा भावनिक शेवट, राज्यपालांची भूमिका आणि संस्कृत श्लोकाने सुनावणीचा शेवट; आज दिवसभरात कोर्टात काय घडलं?
Thackeray Vs Shinde : सहा महिन्यापूर्वी झालेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षावर गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद चालू होता. सुप्रीम कोर्टातील संघर्षावरील आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. आज ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आले. आज सकाळपासून ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. त्यांनतर आज न्यायालयाकडून दोन्ही गटाचा युक्तिवाद संपल्याचं जाहीर करण्यात […]
-
राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित राहील?: नाना पटोले
मुबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित राहील? असा प्रश्न […]
-
Cheetah Helicopter : अरुणाचल प्रदेशात क्रॅश झालेल्या लष्करी हेलिकॉप्टर ‘चीता’ची जाणून घ्या माहिती
अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter) कोसळले आहे. वैमानिकांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. (Cheetah Helicopter Special Features) लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ते सेंगेहून मिसामरीकडे उड्डाण करत होते. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि सहवैमानिक होते. गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी, लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत (लेफ्टनंट कर्नल महेंद्र […]
-
ठाण्यातील रोडला ‘वीर चिमाजी आप्पा’ असं नाव द्या; शक्तीमान फेम मुकेश खन्नांची मागणी
ठाणे : सध्या राज्यात शहराची आणि रस्त्यांची नावे बदलण्याचे सुरु आहे मागच्या आठवड्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराची नावे बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे करण्यात आले आहे. तसेच आता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी जोर धरीत आहे. अशातच आता ठाण्यातील घोडबंदर रस्त्याचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करावे अशी मागणी अभिनेता […]
-
विधिमंडळ पाहण्याची शेतकऱ्यांची इच्छा, लंकेनी केली पूर्ण
आपला आमदार कसं काम करतो? हे पाहण्यासाठी शेतकरी थेट विधिमंडळात दाखल झाले होते. पारनेरच्या शेतकऱ्यांनी आमदार निलेश लंकेंकडे तशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार लंकेंनी ती इच्छा पूर्ण करताच शेतकरी भारावून गेले होते.
-
Pune Rain : ‘पुणेकरांनो काळजी घ्या, पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी’, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : उन्हाळा तोंडावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. 2 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांसह हलक्या पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून राज्यात विजांसह वादळी […]
-
Eknath Shinde मराठा आरक्षणासाठी ॲड. हरिष साळवे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स ॲड. हरिष साळवे (Harish Salve) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये ॲड. साळवे यांच्यासह ॲड. रोहतगी, पटवालिया, ॲड. विजयसिंह थोरात, ॲड. अक्षय शिंदे यांचा समावेश आहे. या सर्व संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी स्वतः […]
-
Thackeray Vs Shinde : सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली, निकाल कधी येणार?
Thackeray Vs Shinde : सहा महिन्यापूर्वी झालेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षावर गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद चालू होता. सुप्रीम कोर्टातील संघर्षावरील आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. आज ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आले. आज सकाळपासून ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. त्यांनतर आज न्यायालयाकडून दोन्ही गटाचा युक्तिवाद संपल्याचं जाहीर करण्यात […]
-
Amruta Fadnavis Bribe Case : उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी यांच्या घरावर छापे
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उल्हासनगरमध्ये छापेमारी करण्यात आली. उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर मुंबई पोलिस (Mumbai Police) आणि गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यावेळी त्यांची मुलगी डिझायनर अनिक्षा आणि मुलगा अक्षन दोघेही घरात होते. मुलगी अनिक्षा […]
-
Maratha Reservation मिळणार कधी… मुख्यमंत्री म्हणतात…!
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न न्यायालयात लढला जात आहे. आरक्षण मर्यादा वाढवण्याचा प्रश्न सुटत नसल्याने राज्य सरकार त्याबाबत मराठा समाजाची बाजू प्रभाविपणे मांडत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निष्णात वकील हरीश साळवे यांची आपण नियुक्ती केली. मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आपण सर्वांनी एकत्रितपणे लढली पाहिजे. मात्र, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी […]









