राज्यात आणि देशातही मागील काही दिवसापासून जुन्या पेन्शनचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अशातच देशातील आर्थिक दृष्ट्या सक्षम खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. आपल्याकडे लोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन दिले जाते. पण या खासदारमध्ये अनेक आर्थिकदृष्टया सक्षम अशा अनेक खासदारांचे प्रमाण […]
रत्नागिरी : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी बोलावलं आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या मागोमाग आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढ होग्त असल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या कुटुंबाला देखील एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि […]
गीतरामायण हे महाकवी ग. दि.माडगूळकर यांनी रचलेले दीर्घ काव्य आहे याची आपल्याला कल्पना आहे, भारतात व परदेशात मराठी गीतरामायणाचे व गीतरामायणाचे रूपांतरित हिंदी, गुजराती,कन्नड, तामिळ अश्या अनेक भाषेत कार्यक्रम होत असतात. मात्र हलगर्जीपणामुळे गदिमा-बाबुजी नावाचा उल्लेख न करता अतिशय वाईट पायंडा काही लोक पाडत आहेत (काही लोक आवर्जून उल्लेख करणारे आहेत त्यांचे आभार!), कार्यक्रमाच्या जाहिरातीत, […]
मुबई : राज्य विशिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आज मुंबई च्या प्रश्नावर विशेष चर्चा लावण्यात आली होती. या चर्चेत बोलताना आशिष शेलार यांनी मुंबई मधील वेगवेगळ्या योजनेत झालेले घोटाळे, आणि विस्कळीत झालेल जनजीवन यावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यानी मुंबईत उंदीर मारण्यात येणाऱ्या योजनेत कसा घोटाळा झाला यावर प्रकाश टाकला. वाघ वाघ म्हणतात आणि उंदीर खातात? अस […]
नवी दिल्ली : अगोदरच्या काळामध्ये बालविवाहाच्या (Child Marriage) प्रकरणे खूप मोठ्या प्रमाणात घडत होते आणि त्यात वाढ देखील झाली आहे. बालविवाह बंदीकरिता सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आणि प्रयत्न करत आहे. (Women Age for Marriage ) यामध्ये खरे म्हणलं तर एक म्हणजे तरुणीच्या लग्नाकरिता किमान वय १८ वर्षांऐवजी २१ वर्ष करण्यासाठी विधेयक स्थायी समितीकडे (Standing Committee) आहे. […]
मुंबई : कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंडजवळ काळे मार्ग कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे आहेत. कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत आहे. यावर २० हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, ही मोक्याची जागा बिल्डरच्या (Bulider) घशात घालण्यासाठी बीएमसीच्या एल विभागातील अधिकारी व स्थानिक पोलीस या […]
Mumbai : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजप ( BJP ) आमदार राम कदम ( Ram Kadam ) यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण त्यांनी त्यांच्या केस वाढवले आहेत व आपल्या शेंडीला गाठ मारली आहे. ही कोणतीही फॅशन नसून जोपर्यंत त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील एका भागात पाणी मिळणार नाही तोपर्यंत केस […]
Nobel Prize For PM Modi : रशिया-यूक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताने जे प्रयत्न केले होते त्याचे कौतुक नोबेल पारितोषिक देणाऱ्या कमिटीने केले आहे. नोबेल कमिटीचे डिप्टी लीडर एस्ले टोजे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ज्या पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपतींना युद्ध थांबवण्यासाठी समजावले ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही […]
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) आणखी एका प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली फीडबॅक युनिट (Delhi Feedback Unit) भ्रष्टाचार प्रकरणात ही एफआयआर (FIR) करण्यात आली आहे. या फीडबॅक युनिटची स्थापना आम आदमी पार्टीने 2015 मध्ये केली होती. या युनिटच्या नावाखाली आप इतर पक्षांच्या […]