- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार, फडणवीसांची घोषणा
मुंबई : दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहातील गदारोळानंतर ही घोषणा केलीय. विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही आता ही चौकशी होणार असल्याने सत्ताधारी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु […]
-
आदित्य ठाकरे यांची एकदा नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी
मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये ज्याप्रकारे आफताबची नार्को टेस्ट केली त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट करा सुशांत सिंह केसमधील सत्य समोर येईल अशी मागणी नितेश राणे यांनी केली. माध्यमांशी बोलताना राणे यांनी आदित्य ठाकरे वर टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोप देखील […]
-
शाकिबने सावरले; लंचपर्यंत बांगलादेशच्या 2 बाद 82 धावा
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने उपाहारापर्यंत 82 धावांत बांगलादेशच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आहेत. जयदेव उनाडकट आणि रविचंद्रन अश्विनने विकेट घेतल्या आहेत. बांगलादेश संघाने 28 षटकांत 2 बाद 82 धावा केल्या […]
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर; चर्चांना आले उधाण
मुंबई : राज्याचे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सध्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. यातच राजकारणातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते नागपुरात असतील. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान राज्यातील अनेक दिग्गज […]
-
गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क; केंद्राच्या राज्यांना सूचना
नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे तसेच लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर […]
-
नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती गडाखांनी राखल्या
अहमदनगर : आज झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. कांगोणी, भेंडे खुर्द व वडाळ्यात सत्तांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात असलेल्या कांगोणीत गडाख गटाचा सरपंच निवडून आला आहे. येथे ११ पैकी ८ सदस्य मुरकुटे गटाचे निवडून आले आहेत. तर भेंडा येथे घुले + […]
-
शेवगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी मारली बाजी?
अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यातच जिल्ह्यातील काही तालुक्यातील निकाल हाती आले आहे. यात शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीकडे 8, भाजपाकडे 3 तर जनशक्तीकडे 1 सरपंचपद गेले आहे. सरपंचपदाची जनतेतून निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयात आज मंगळवारी मतमोजणी झाली. […]
-
काळे गटाला धोबीपछाड देत शिंगणापूरात कोल्हे गटाचे वर्चस्व
अहमदनगर : कोपरगांव तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून पहिल्या फेरीतील आघाडीची शिंगणापूर ग्रामपंचायत कोल्हे गटाने जिंकली आहे. यात सरपंच पदासह १४ जागावर विजय मिळवला आहे. तर यात आ. काळे गटाला मात्र केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. दरम्यान पहिल्या टप्प्यात मतमोजणी झालेल्या सडे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांसह सरपंच पदावर आ. […]
-
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बहुमताने विजयी
अहमदनगर : राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यातच अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहे. यातच कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. संगमनेरच्या निरवंडे ग्रामपंचायतीत शशिकला पवार या बहुमताने निवडून आल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. विशेष बाब […]
-
ग्रामपंचायत निवडणूक ! थोरातांच्या गावात विखे गटाची सत्ता
अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून धक्कादायक निकाल समोर आले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विखे गटाने मात दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आजी माजी महसूलमंत्र्यांच्या गटात लढत पाहायला मिळत आहे. यातच थोरातांच्या गटात […]










