- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
Ajit Pawar To Be CM of Mharashatra : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवारांनी bjp सोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना विराम दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे, […]
-
Styapal Malik : मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या मलिकांना राऊत भेटणार
Sanjay Raut Meet to Styapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले होते. ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले. त्यांच्या या दाव्यांनंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या दाव्यांवरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न […]
-
Operation Kaveri : सुदानमधील 360 भारतीय दिल्लीत सुखरुप दाखल, परराष्ट्र मंत्रालायाची माहिती
Indians came in Delhi Under Operation Kaveri : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये आता सुदानमधील 360 भारतीय दिल्लीत सुखरुप दाखल झाले आहेत. याबद्दल परराष्ट्र मंत्रालायाचे प्रवक्ते […]
-
Kisan sabha long march : मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर विखेंसह दोन मंत्री आंदोलकांना भेटणार, लाल वादळ थांबणार?
Radhakrushn Vikhe Meet To Kisan sabha long march : सध्या शेतकऱ्यांना ( farmer ) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं ( Unseasonal rain ) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं […]
-
Maharashtra School : राज्यातील अनधिकृत शाळांना अल्टिमेटम, 30 एप्रिलपर्यंत शाळा बंद करण्याचे आदेश
ultimatum to illegal School : शासनाची मान्यता नसतानाही राज्यात अनेक शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या शाळांची मनमानी थांबविण्यासाठी शिक्षण विभागाने आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी आता थेट या शाळांना अल्टिमेटमच दिलाय. या शाळा 30 एप्रिलपर्यंत शाळा बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कारवाई करताना […]
-
Market Committee election : पैसे कुणाकडूनही घ्या पण मतदान शेतकऱ्यांच्या पॅनलला करा, ‘या’ नेत्याचं अजब आवाहन
Harshwardhan Jadhav On Market Committee election : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर नेत्यांना आव्हान निर्माण झाले आहे. यामध्येच एका माजी आमदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या मतदारांना एक अजब आवाहन केले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले हर्षवर्धन जाधव अस या […]
-
Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची नोटीस, आंदोलक मात्र मोर्चावर ठाम
Police gives notice to Kisan sabha ‘Long March’ : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी […]
-
Weather Update : पुढील 3-4 तास काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं […]
-
New Sand Policy : वाळू खरेदीसाठी आधार क्रमांकही लागणार, जाणून घ्या प्रक्रिया…
Aadhar Mandatory for Purchase Sand : राज्यातील (Maharashtra) प्रत्येक नागरिकाला स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी राज्य सरकारनं (State Government)नवीन वाळू धोरण तयार केलं आहे. त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. राज्य सरकारने या नव्या वाळू धोरणाला नुकतीच मान्यता (Approval of the new sand policy by the state government)दिली आहे. त्यामुळे आता राज्यात नवीन वाळू […]
-
Radhakrishna Vikhe Patil : किसान सभेचा मोर्चा निघाला, विखेंच्या कार्यालयावर धडकणार ‘लाल वादळ’
Kisan sabha ‘Long March’ from Akole to Loni : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायराण जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी […]









