- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Sonu Nigam : वैभव आणि ह्रताच्या रोमॅंटीक गाण्याला सोनू निगमचा आवाज
मुंबई : ‘सर्किट’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. वैभव तत्ववादी आणि ह्रता दुर्गुळे यांच्या या चित्रपटामध्ये मुख्य भुमिका आहेत. अत्यंत उत्कंठावर्धक कथानक या चित्रपटात असल्याचं टीझरवरून दिसतं. आता चित्रपटाचं रोमँटिक गाणं लाँच करण्यात आलं आहे. त्यात कॉलेजमध्ये प्रेमात पडणारे प्रेमिक ते लग्नानंतरचे पतीपत्नी असा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला […]
-
Shital Mhatre : गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
मुंबई : शीतल म्हात्रेंसारख्या चर्चेत असलेल्या व्यक्तीचा पाठलाग होत असेल तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून गृहखाते काढून घ्यायला हवे. आम्ही सांगत होतो तेव्हा पटत नव्हतं. प्रज्ञा सातवांवर हल्ला झाला तेव्हा कुणाला पटलं नाही. गुलाबराव पाटीलांनी अर्वाच्य भाषा वापरली तेव्हा कुणाला पटलं नाही. अब्दुल सत्तारांनी घाणेरडी भाषा वापरली तेव्हा कुणाला […]
-
Shyam Benegal Health : प्रसिद्ध दिग्दर्शकांची प्रकृती गंभीर, किडनीच्या आजाराने त्रस्त
मुंबई : भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. त्यांना आता डायलिसीसवर ठेवण्यात आलं आहे. तर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचीही माहिती मिळत आहे. सध्या श्याम बेनेगल यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. गेले काही दिवस ते किडनीच्या […]
-
Heat Wave : अवकाळीनंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट, कोकणाची चिंता वाढली
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तर काही ठिकाणी गारपीठ देखील झाली. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. पण आता यामध्ये अवकाळीनंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर येऊ घातलं आहे. कारण राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान (IMD) […]
-
Rakhi Sawant ने फ्युचर प्लॅनिंग बद्दल केला खुलासा, म्हणाली…
मुंबई : राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे. नुकतच राखी सावंतच्या आईचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे राखीच्या वैवाहिक आयुष्यातही विरजण पडल्याचं दिसत आहे. राखी सावंतचा पती आदिल सध्या कारागृहात आहे. राखीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती. या सगळ्यात राखीने तिच्या फ्युचर प्लॅनिंग बद्दलच्या […]
-
Dementia : धक्कादायक ! भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना ‘या’ आजाराचा धोका
नवी दिल्ली : भारतातील वृद्धांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे काळजी वाढली आहे. भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं या शोधात समोर आलं. 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना हा धोका असल्याचं देखील सांगण्यात आलं. हा शोध एम्ससह जगभरातील अनेक प्रतिष्ठीत विद्यापीठांकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे समोर […]
-
Maharashtra Drought : महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट, अमेरिकेतील हवामानविषयक संस्थेने व्यक्त केला अंदाज
मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान […]
-
Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. विधिमंडळामध्ये देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी कांदा प्रश्नी घेरल्याचं पाहायला मिळालं होत. यावेळी कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज […]
-
Sharad Pawar : …म्हणून भाजपला पाठिंबा दिला, पवारांनी सांगितलं नागालॅंडमधील युतीचं कारण
मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष म्हणजे राज्यातील एकमेकांचे विरोधीपक्ष पण आता हे समीकरण बदलताना दिसतय. याचं कारण असं की, नुकत्याचं ईशान्य भारातातील नागालॅंडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या राज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत सरकार बनवल आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील याचा काही परिणाम होणार का […]
-
Hasan Mushrif यांच्या घरी पुन्हा ईडी अधिकारी, दोन महिन्यात तिसरी कारवाई
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज पुन्हा ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत. त्यांच्या कागल येथील ही कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळीच हे ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी दाखल झालेले आहेत. या अगोदर मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर ईडीने धाड टाकली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यातील हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीचे अधिकारी […]










