नवी दिल्ली : नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या ग्राहकांसाठी आंशिक पैसे काढणे नियम बदलणार आहेत. याचा फटका सरकारी क्षेत्रातील ग्राहकांना बसणार आहे. पीएफआरडीएने जारी केलेल्या नियमांमुळे केंद्र सरकारचे सदस्य, राज्य सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या सदस्यांना याचा लाभ मिळणार नाही. तर, गैर-सरकारी क्षेत्रातील NPS सदस्यांसाठी आंशिक पैसे काढण्याची सुविधा सुरू राहील. पेन्शन रेग्युलेटरने जानेवारी 2021 […]
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडी पडत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी दिवसभर थंडीची लाट होती. भारतीय हवामान खात्याने उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम भारतात ४८ तासांनंतर दांडी कमी होण्याची शक्यता आहे, मात्र या काळात थंडी कायम राहणार आहे. दरम्यान पुढील 5 दिवस देशाच्या […]
नवी दिल्ली : 108 दिवसांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या विश्रांतीनंतर राहुल गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. कन्याकुमारीपासून प्रवास करीत काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता दिल्लीत पोहोचली आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन राहुल गांधी यांनी नवी परंपरा सुरू केली. राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी […]
कुलू : हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली येथे पॅराग्लायडिंग दरम्यान पॅराशूटचा बेल्ट निसटून झालेल्या अपघातामुळं साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील आहे. सुरज शहा असं मृत तरुणाचं नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. या घटनेमुळं शिरवळ शहरावर शोककळा पसरलीय. सुरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी […]
काठमांडू: नेपाळमधील राजकीय घटनांच्या नाट्यमय वळणात सीपीएन-यूएमएल आणि इतर लहान पक्षांनी सीपीएन-माओवादी पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांना पाठिंबा दिला आहे. ते नेपाळचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. ते नेपाळचे पुढील पंतप्रधान असतील आणि सोमवारी (26 डिसेंबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता ते तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही राजकीय पक्षाला […]
नवी दिल्ली : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमसचं औचित्य साधत देशबांधवांना ‘मन की बात’ कार्यक्रमातून संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात देशवासियांना त्यांच्या कल्पना पाठवण्याचं आवाहन केलं होतं. आज होणारा मन की बातचा कार्यक्रम यंदाचा म्हणजे 2022 वर्षातील शेवटचा भाग असणार असणार आहे. 2022 ची शेवटची ‘मन की बात’ या महिन्याच्या 25 […]