जयंत पाटलांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील आजच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे.
भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे असे संजय निरुपम यांनी ठणकावून सांगितले.
Sunil Tatkare यांनी पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. राज्य कसे पाहिजे याचे एक उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे.