बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधत अतिशय हेलावून टाकणारे भाषण केले.
सरपंच खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या शब्दांत भाजपच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडलीयं.
मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेले आमरण उपोषण येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा सुरू करणार आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये आमदार आव्हाड म्हणाले की, परभणी
मला यानिमित्ताने विनंती करायची आहे की, एका मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं योग्य नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर