Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन सुरु असलेली धग आता अखेर बंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा मुंबईत (Mumbai) धडकताच सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची अधिसूचना सरकारने काढली. पण, नव्या अधिसुचनेुसार सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी जरांगेंनी राज्याचे गृहमंत्री […]
अहमदनगर : राज्यामध्ये गुंडगिरी वाढत चाललेली आहे, तशी नगरमध्येही गुंडगिरी वाढली आहे. नगर शहरामध्ये आमदार हे देवस्थानच्या, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी बळकावत आहेत. त्यांच्या या गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध शिवसेना उभी राहणार आहे. नगरचा बिहार होऊ लागला असून नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून त्यांचे गुंडाराज वाढले […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election 2024) लागले आहेत. राजकीय पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच नेते मंडळींकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी या राजकारणात आघाडी घेतली आहे. आता त्यांनी नगरमध्ये […]
Sanjay Raut Criticized Chhagan Bhujbal : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक (Chhagan Bhujbal) झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र दुसरीकडे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात असून आता भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. ओबीसी नेते माजी खासदार […]
अहमदनगर: अहमदनगर डाक विभागामध्ये (Ahmednagar Post Office) पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या डाक कर्मचारी यांचा कौतुक सोहळा प्रजासत्ताक दिनी (Republic Day) झाला. ग्रामीण भागात कार्यरत असणार डाकसेवकांचे मोलाचे योगदान आहे, असा विश्वास डाकघर प्रवर अधीक्षक बी नंदा यांनी व्यक्त केला. प्रवर अधीक्षक बी नंदा म्हणाल्या, पोस्ट विभागाच्या योजना जनसामान्यांनापर्यंत पोहचविण्यासाठी डाक कर्मचारी व […]
Rahuri News : राहुरी न्यालायात (Rahuri court) वकिली करणाऱ्या आढावा दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. अॅड. राजाराम जयवंत आढाव (Rajaram Jaywant Aadhav) (वय – 52) आणि ॲड. मनीषा आढाव (वय- 42) असं या मृत दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर राहुरी तालुक्यातील (Rahuri Police) उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत दोघांचे […]