Zika virus : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झिका व्हायरसची (Zika virus) अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. झिका रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. ज्या भागात हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला त्या भागापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे. या काळात विशेषत: गरोदर महिलांच्या रक्ताचे […]
Shirdi News : शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पी. शिवा शंकर (P. Shiva Shankar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीची राज्य सरकारकडून तातडीने दखल घेत ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी पी शिवा शंकर यांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत. पी. शिवा शंकर यांची […]
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये पुन्हा एक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामध्ये आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा महाजनांवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना गिरीश महाजनांच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर खडसे म्हणाले की, गिरीश महाजनांचीच मानसिक स्थिती बिघडलेली आहे. अशी टीका खडसेंनी […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) अकोला तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भिवंडी कालव्यातील पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक होत असल्याने शेतकरी आक्रमक झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट निवडणूक काढला फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टाळला. Ranbir Kapoor नंतर ‘हे’ सुपरस्टार्स घेऊन येणार संदिप रेड्डी वांगा; […]
Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील (NCP Sharad Pawar group) आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)हे सरकारी वाळू डेपोबाबत आक्रमक झाले आहेत. तनपुरे यांनी हा प्रश्न विधानसभेत (Assembly)उपस्थित करत महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले. सरकारी वाळू विक्री व्यवस्थेतील त्रुटीकडे तनपुरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. वाळु वाहतूकदारांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर घेत असल्याचा आरोप करत, यामध्ये सुधारणा […]
Ahmednagar : राज्यातील (Maharashtra)औरंगाबाद (Aurangabad)व उस्मानाबाद (Osmanabad)या दोन जिल्ह्यांची नामांतर झाले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय देखील समोर आला. जिल्ह्याचे नामांतर करून ते अहिल्यानगर अशी घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)यांनी जामखेड (Jamkhed) तालुक्यातील चौंडी (Chaundi)येथे केली होती. मात्र घोषणा करून झाली मात्र नामांतराचा विषय तसाच प्रलंबित राहिला, […]