Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकिलांचे दुहेरी हत्याकांड घडले यावर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राहुरी येथे वकील दांपत्याचे दुहेरी हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे राज्यातील वकील हे हादरवून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मध्येच न्यायव्यवस्थेची चौथा स्तंभ मानला जातो याची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे असे मला वाटते असं आमदार सत्यजित तांबे […]
अहमदनगर – नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना राहुरी तालुक्यात घडली होती. वकिल दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या (Lawyer couple brutally murdered) झाल्यानंतर वकिल संघटना (Advocates Association) आक्रमक झाल्या आहेत. आढाव वकिल दाम्पत्याची खंडणीसाठी (Extortion) हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरातील वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर (ahmednagar collector office)) धडक मोर्चा काढला. संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सालीमठ यांना […]
Balasaheb Thorat : राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात (Kanchan Thorat) यांच्या भाषणाने सर्वांची दाद मिळवली. Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेशात ‘भाजप’ की ‘इंडिया’; सर्वेतून धक्कादायक […]
Jayant Patil : शिर्डी लोकसभेची जागा शिवसेना लढणारच आहे पण नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने सोडली तर ही जागाही आम्ही लढवू. आमच्याकडे उमेदवारही तयार आहे असे शरद पवार गटाला डिवचणारे वक्तव्य काही दिवसांआधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. एकप्रकारे शरद पवार गटाने या जागेवरील दावा सोडावा असाच सूर राऊतांच्या बोलण्यात होता. मात्र, शरद […]
Jayant Patil : संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, थोडासा काळ त्रासाचा असेल पण शरद पवारांच्या (Sharad Pawar)मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहणार आहे. पण त्यामध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीनं ताकद उभी करा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते अहमदनगरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आगामी काळात येणाऱ्या […]
Jayant Patil : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. त्यामुळं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सैरभैर वातावरण आहे. अशातच आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. पक्ष गेल्यानं, चिन्हगेल्यानं नाउमेद होऊ नका, आजही निष्ठावाण जनता आपल्यासोबत आहेत, अशा शब्दात […]