अहमदनगर – आगामी निवडणुका पाहता आता राजकीय नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच सध्या विकासकामांचा धडाका देखील सुरु आहे. नुकतेच साकळाई योजनेच्या माध्यमातून खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. गेली पन्नास वर्षांपासून साकळाई योजनेवर (Sakalai Yojana) राजकारण सुरू आहे. मात्र आपले सरकार आल्यानंतर या योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू […]
नाशिक: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या (Sudhakar Badgujar) अडचणीत आता आणखी भर पडलीय. बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याचा आरोपीचा एसआयटी चौकशी होणार आहे. पण त्यापूर्वीच महानगरपालिकेतील एका जुन्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात आज गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी एक पथक त्यांच्या घरी चौकशीसाठी […]
Ahmednagar Car-Truck Accident : अहमदनगरमधील संगमनेरच्या चंदनापुरी भागात नाशिक-पुणे महामार्गावर मोठा अपघात (Ahmednagar Car-Truck Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चंदनापुरी घाटात नाशिककडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ‘बेवडा, पिऊन तुझ्या किडन्या किडल्यात त्या […]
Sujay Vikhe Patil : मागील काही दिवसांपासून राज्यासह अहमदनगरन जिल्ह्यातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात खासदार सुजय विखेंविरोधात वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) साखर वाटपाची घोषणा […]
अहमदनगर – सोशल मीडियाचा अतिरेक आता घटक ठरू लागला आहे. यातच सध्या आजकालची तरुणाई सोशल मीडियाचा वापर चांगल्या कमी, तर वाईट कामासाठी जास्त करू लागली आहे. सोशल मीडियावर मैत्री करून फूस लावल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. असाच काहीसा मैत्री, प्रेम आणि धोक्याचा प्रकार प्रकार नगर जिल्ह्यात (Ahmednagar Police) घडला. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन […]
Eknath Khadse : एकेकाळी भाजपातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडून आता तीन वर्षांचा काळ उलटून गेला आहे. ज्या पक्षाला राज्यात मोठं गेलं. तळागाळात पोहोचवलं त्या पक्षावर टीका करायची किंवा पक्ष सोडून जायचं अशी मानसिकता कधीच नव्हती. पण, पक्षातील काही लोकांनी वारंवार अपमानित केलं. त्यामुळे नाईलाजानं पक्ष सोडावा लागला […]