Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यानंतर आता या आरक्षणासाठी आणखी एक बळी गेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणामध्ये भाषण करून घरी परत आल्यानंतर मराठा […]
Ahmednagar News : भंडारा उधळणाऱ्या तरुणाला मारहाण होत असताना तुम्ही गप्प का बसले? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर आंदोलकाने विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. या प्रकरणी भंडारा पवित्र असल्याचं स्पष्टीकर विखे पाटलांकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर थोरातांनी विखे […]
Babanrao Gholap : पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ठाकरेंबरोबर असलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Loksabha) ते इच्छूक होते. परंतु एेनवेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले. तर शिर्डीच्या […]
Maharashtra Politics : जळगाव जिल्ह्याला तीन तीन मंत्रीपदं मिळाली पण, अजूनही विकासाची अनेक कामं बाकी राहिली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री येथीलच आहेत पण त्यांच्या गावात प्यायला सुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती आहे. हर घर जल म्हणता पण, नळांना तोट्या सुद्धा राहिल्या नाहीत. योजनांचा फक्त भ्रष्टाचारासाठीच वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते […]
Uddhav Thackeray : राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव दौऱ्यावर आहे. जळगावात पोहोचताच ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देशाचे जळगाव महापालिकेने उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी भाजप-आरएसएसवर घणाघाती टीका केली. आज जळगावात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही होणार आहे. या सभेत […]
Radhakrishna Vikhe : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांतील त्रुटी दुरूस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण होताच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. पालकमंत्र्यांनी मागील आठवड्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन गांभीर्याने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी त्यांनी पुन्हा […]