Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात नुकताच किरकोळ वादाचा शेवट देखील अत्यंत भयानक होत असतो. याचाच प्रत्यय जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्या-शेजाऱ्यांचे असलेल्या वादातून एकाने आपल्या चारचाकी वाहन भरधाव वेगाने चालवत थेट मायलेकांना गाडी खाली चिरडले असल्याची धक्कादायक घटना समोर […]
Ahmednagar Crime : अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाहनासंबंधी काही एक कामे असल्यास आपल्याला आरटीओ कार्यालयात जावे लागते. मात्र आरटीओ कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सही दिली नाही. म्हणून एका एजंटने आरटीओच्या कर्मचाऱ्यावर थेट हल्लाच चढवला. या घटनेचा […]
अहमदनगर – मुद्दा कोणताही असो यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय टीका टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक निशाणा साधला. महाराष्ट्रातील पनवती दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत आहे, असं वक्तव्य करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली होती. यावर राज्याचे महसूलमंत्री […]
अहमदनगर : आगामी वर्षात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहे. आता याच निमिताने राजकीय नेते मंडळी देखील एकमेकांवर टीका टिपण्णी करू लागली. दरम्यान नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंचा (Sujay Vikhe) आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अशातच शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी विखेंना शुभेच्छा देत शाब्दिक टोला लगावला. खासदाराने कमीत […]
Ahmednagar News : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरांमध्ये अहमदनगरच्या (Ahmednagar News) शिर्डीच्या साईबाबा मंदिरांच (Saibaba temples) नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. त्यामध्ये यावेळी दिवाळीच्या सुट्टीमध्ये दहा दिवसांमध्ये 17 कोटी 50 लाख […]
अहमदनगर : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं, यासाठी लढा देत आहेत. मात्र ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यासाठी अंबडच्या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) जोरदार टीका केली. त्यामुळं मराठा विरुध्द ओबीसी (obc) संघर्ष […]