- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
विखे पाटील 8 तास जनता दरबारात; रात्री 11 पर्यंत नागरिकांची गर्दी
अहमदनगर : नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी जनता दरबार हा भरवला जात असतो. अनेक लोकप्रतिनिधी जनता दरबारचे आयपजन करून जनतेच्या समस्यां मार्गी लावत असतात. मात्र नुकताच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार पार पडला. हा जनता दरबार चांगलाच चर्चेचा ठरला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरु झालेला दरबार तब्बल आठ तास म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत […]
-
Ahmednagar News : …म्हणून मनसेकडून अहमदनगरमधून पाठवला जम्मूमध्ये तिरंगा ध्वज
Ahmednagar News : नेहमी नागरिकांच्या, जनतेच्या समस्यांसाठी अग्रेसर असलेली अहमदनगर शहरातील मनसे आपल्या एका कारणामुळे चर्चेत आहे. नगरचे काही मनसैनिक हे जम्मूमध्ये गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका उद्यानात भारताचा तिरंगा ध्वज हा जीर्ण झालेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी त्यांनी तो बदलण्याचा प्रयत्न केला मात्र तो ध्वज घट्ट बांधला असल्याने निघाला नाही. मात्र अस्वस्थ झालेल्या […]
-
Ahmednagar Crime : लिफ्टच्या बहाण्याने चोरट्यांकडून एकाचा खून; पोलिसांनी 24 तासांच्या आत ठोकल्या बेड्या
Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामध्ये आता जिल्ह्यातील राहाता येथे एका रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला या चोरट्यांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटार सायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन लुटण्याचे उद्देशाने चाकुने मारुन जखमी केले. मात्र यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशी कबूली या गुन्हेगारांनी दिली आहे. (Ahmednagar Crime […]
-
धक्कादायक! पोलिसांत तक्रार केल्याने जातीतूनच बहिष्कृत, 22 पंचांवर गुन्हा दाखल
Ahmednagar News : आपल्या लेकीला नांदवण्यास सासरच्या लोकांकडून नकार देण्यात आल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मात्र या कारणास्तव जात पंचायतीने थेट मुलीच्या कुटुंबाला समाजातूनच बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला व त्यांना तब्बल तीन लाखांचा दंड देखील ठोठावला. ही धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकरणी मुलीचे वडील मोहन […]
-
त्यांना अजित दादांना ताकद दाखवायचीय पण दुर्दैवाने… ; खडसेंचा अनिल पाटलांना टोला
Eknath Khadase : मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत की ते अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे स्वभाविक त्यांना जोडीदार हवा आहे. म्हणून ते प्रत्येकाला अजित पवारांसोबत येण्याचं आवाहन करत आहेत. तसेच याचा अर्थ असा आहे की, अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेलेलं नाही. ( Eknath Khadase Criticize Anil Patil for […]
-
Eknath Shinde : आमची युती 25 वर्षांची राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागेल….
Maharashtra politics : भाजप-शिवसेनेची युती 25 वर्षाची आहे. 25 वर्षाची युती असल्यामुळे भाजप-शिवसेनेचे झेंडे लागले आहेत. राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला थोडा वेळ लागेल. पुढच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षाचे झेंडे नक्की लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हटले. मुख्यमंत्री पुढं म्हणाले की राज्यातील युतीच्या सरकारला एक वर्ष झाले. सरकारच्या विकास कामाला साथ […]









