Prakash Ambedkar News : ‘माझा दरवाजा खुला…’, मैत्री दिनाच्या दिवशीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्विट केलं आहे. मागील काही दिवसांपासून विरोधकांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यावर भर दिला आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्विट देऊन युतीसाठीच संकेत दिल्याचं मानल जात आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आंबेडकरांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. Beautiful, breezy […]
Ahmedanagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मुकुंदनगर येथील युवकाने आक्षेपार्ह वक्तव्य केले असून ती ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कापड बाजार येथे देशद्रोहाचा पुतळा दहन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घालण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. Hariyana Violence […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सरकारमध्ये सामील आज राज्याच्या राजकारणात पुन्हा तशीच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटीलही भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर सुरू झाल्या. आता या चर्चांवर खुद्द जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत खुलासा दिला […]
Sujay Vikhe on Rohit Pawar : राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच मुंबई येथे पार पडले. यावेळी अनेक प्रशनोत्तर झाले. अधिवेशनात युवा आमदारांना जास्त बोलण्याची संधी दिली जात नाही अशी नाराजी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, यंदाच्या अधिवेशनात सर्वात जास्त ते स्वतः आमदार पवार हेच बोलले. अजून जास्त बोलले […]
MP Sujay Vikhe On Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या (Karjat-Jamkhed MIDC) प्रश्नावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar)चांगलेच आक्रमक झाले आहेत. एमआयडीसीच्या प्रश्नाबाबत त्यांनी विधीमंडळ परिसरात आंदोलनही केलं होतं. याच एमआयडीसीच्या मुद्द्यावरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात वाद पेटला. दरम्यान, आता खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी यावर भाष्य केलं. हा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील अस्थिर वातावरणावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. मणिपूर, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांवर दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणात दंगली झाल्या. मणिपुरात तर अजूनही हिंसाचार सुरू आहे. आता हे लोक महाराष्ट्रात तसं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊत यांनी […]