Crop Insurance Updated : राज्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस झाला. मात्र, तरीही मराठवाडा, विदर्भात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले. त्यामुळं पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना विम्याच्या (Crop Insurance) रकमेच्या 25 टक्के भरपाई मिळणार होती. मात्र, शासनाने एक रुपया पीकविमा अंतर्गत विमा कंपनीला (insurance company) अद्याप 1,551 कोटी रुपये दिलेले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई […]
Rain Alert Today : राज्यात परतीच्या पावसामुळे (Return rain) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, येत्या […]
पुणे : एकंदर सर्वसाधारण सरासरीची नोंद करत मोसमी पावसाचा (Monsoon Rain) चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचं हवामान खात्यानं (IMD) सांगितलं. राज्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 994.5 मिमीच्या तुलनेत 965.7 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा केवळ तीन टक्के कमी झाला. तरीही राज्यातील नऊ जिल्ह्यांतील परिस्थिती चिंताजनक असून सांगलीत सरासरीच्या […]
Sujay Vikhe Patil : सध्या नारळ स्वस्त आहेत, कोणीही पोतंभर नारळ फोडा असा अजब सल्ला भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांनी(Sujay Vikhe Patil) विरोधकांना दिला आहे. नगर दक्षिण मतदारसंघात विविध विकासकामांचं उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यावरुनच श्रेयवादाचा प्रश्न समोर आला आहे. श्रेयवादावर बोलताना सुजव विखेंनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. ‘दबावाखाली निर्णय घेणार […]
Sharankarao Gadakh : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. अशातच आता नगर दक्षिण मतदारसंघातून ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख(Shankrao Gadakh) आणि भाजपचे खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे 1991 साली शंकरराव गडाख यांचे पिता माजी खासदार यशवंतराव […]
Satara News : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साताऱ्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनाला सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर दिली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न एकदाचा सुटल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाण्यापासून वंचित दुष्काळप्रवण क्षेत्रातील […]