Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने अजित पवार गटाकडून राज्यभर जोरदार शक्तीप्रदर्शन […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर 8 बंडखोर आमदारांच्या शपथविधीवेळी राजभवनात उपस्थित असलेल्या 21 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. हकालपट्टी झालेले सर्व पदाधिकारी हे प्रमुख जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा प्रमुख शहरांचे शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष आहेत. (21 office bearers who close aid to Deputy Chief […]
Balasaheb Thorat on Ahmednagar Violence : नगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे दोन हत्याकांड एकापाठोपाठ घडले. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोड परिसरात ओंकार भागानगरे या युवकाचा खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री शहरातील अत्यंत गजबजलेल्या पाइपलाइन रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर भाजपशी संबंधित काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. या […]
मुंबई : आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने अडचणीच आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याशी संबंधित एक पेनड्राईव्ह उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. यामुळे सभागृहात खळबळ उडाली आहे. यावेळी “लाव रे तो व्हिडीओ” अशा घोषणांनी […]
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सभागृहामध्ये आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी बार्टीच्या मुद्द्यावरुन सरकारला प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे आशिष शेलार हे चांगलेच संतापले व विधानसभा अध्यक्षांना तुम्ही हे उत्तर कसे मान्य केले […]
Devendra Fadnavis : राज्यात अंमली पदार्थांचा धोका वाढला हे खरच आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी नवीन पद्धती शोधल्या जात आहेत. नवीन पुरवठा साखळी तयार झाली आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. राज्यातील दहशतवाद विरोधी पथकालाच आता नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]