अहमदनगर – नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना राहुरी तालुक्यात घडली होती. वकिल दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या (Lawyer couple brutally murdered) झाल्यानंतर वकिल संघटना (Advocates Association) आक्रमक झाल्या आहेत. आढाव वकिल दाम्पत्याची खंडणीसाठी (Extortion) हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरातील वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर (ahmednagar collector office)) धडक मोर्चा काढला. संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सालीमठ यांना […]
Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. […]
Udgir Police sacrificed a goat : उदगीर पोलिस (Udgir Police) ठाण्याच्या हद्दीदअपघातांचे प्रमाण आणि गंभीर गुन्ह्यांत वाढ होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकडाचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अरविंद पवार (Police Inspector Arvind Pawar) आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांना गुरुवारी निलंबित करण्यात […]
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhhav Thackery) यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून गेल्या अडीच वर्षांत कोणत्या ना कोणत्या धक्कादायक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असताना ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. हा धक्का म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे […]
Google : जगात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्सची चर्चा सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्राला आधुनिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार आणि गुगल यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भात करार करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीपासून उद्योग ते आरोग्यापर्यंत होणार आहे. एकमेकांच्या तोंडाकडेही न बघणाऱ्या सलमान-शाहरुखमध्ये बाबा सिद्दीकींनी ‘मैत्री’ घडवली होती… या […]
School Time Change : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश सरकारने दिले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. Shivrayancha […]