Petition against LathiCharge : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे आपल्या मागण्यांवरून मागे हटालया तयार नाहीत. दरम्यान, हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी १ सप्टेंबर रोजी अंतरवली गावात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. त्याविरोधात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता या […]
Balasaheb Thorat On Pm Modi : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेत माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, जो भाजपच्या विरोधात जाईल त्याला लगेच ईडी लावायची. त्याचवेळी इस्त्रोचं यान विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरत होतं, त्यावेळी पंतप्रधान मोदींना स्क्रीनवर दाखवले जात होते, त्यावरुन आमदार थोरात […]
Gopichand Padalkar on Sharad Pawar : बारामती येथील मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने केली होती. मेडिकल काँलेजच्या नामकरणावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नामकरणाची घोषणा झाल्यानंतर शरद पवार गडबडून गेले होते, असे त्यांनी म्हटले आहे. अहिल्यादेवी होळकरांचे नाव […]
Ahmednagar : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी तसेच शहरातील स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने थेट नगरकरांशी संवाद साधण्यासाठी रविवारी जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता, या यात्रेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या […]
Dada Bhuse on Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्यात राज्य सरकावर जोरदार टीका केली होती. एक रुपयांत पीक विमा देण्याची योजना फसवी असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे की एक रुपयांत पीक विमा ही योजना देणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. […]
जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते जळगावात रविवारी (दि. 10) होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शासनाने स्थगिती दिली. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून सध्या जळगावात चांगलंच राजकारण तापलं असून ठाकरे गटाविरुद्ध भाजप आणि […]