Vivek Patil : शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांनी थेट तुरुंगातूनच पत्र लिहित सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतला आहे. विवेक पाटील यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांचं आभार मानलं असून त्यांनी या निर्णयाबाबत कुठेही वाच्यता न करताच हा निर्णय घेत जाहीर केला आहे. त्यानंतर विवेक पाटील समर्थकांना त्यांनी निवृत्ती का घेतली असावी? हा प्रश्न पडला आहे. जयंत पाटील पवारांची […]
Raj Thackeray : राज्यात राजकीय घडामोडी घडत सुरु असतानाच उद्धव ठाकरेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आपल्या दौऱ्याला सुरुवात केलीय. राज ठाकरे यांनी कोकणातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून ठाकरे आज खेडमध्ये होते. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्यांना आगामी निवडणुकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती कशी असणार? याबाबत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. मागील काळात जे […]
अहमदनगर : गांज्याची शेती करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतामध्ये गांजाची लागवड (Cultivation of Cannabis) केल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यात एका शेतकऱ्याने मोसंबीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. ही घटना ताजी असताना आता पारनेर तालुक्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे […]
Sugarcane Price Control Committee :राज्य सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना जोरदार दणका दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा यासाठी झटणाऱ्या नेत्यांनाच वगळून ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. फक्त राजू शेट्टीच नाही तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), रघुनाथ पाटील यांनाही या समितीतून […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार यांचा गट कामाला लागला आहे. याबाबत प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे वृत्त लोकमत या वृत्तपत्राने ऑनलाईन स्वरुपात प्रसिद्ध केलं आहे. (NCP Leader […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Tomato High Prices : देशभरात टोमॅटो(Tomato) चांगलाच भाव खाताना पाहायला मिळतोय. उत्तर भारतात पावसानं एकच हाहाकार माजवला आहे. त्या भागातील शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 140 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. टॉमेटोच्या […]