Sadabhau Khot : टोमॅटोच्या किंमतीपाठोपाठ कांद्याच्याही किंमती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ही भाववाढ होण्याअगोदरच केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. कांदा निर्यातीवर 31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. कांद्यावरील निर्यातशुल्क वाढविल्यामुळे शेतकऱ्यांत […]
Chagan Bhujbal : ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याचं समोर आलं आहे. अज्ञात इसमाकडून भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात भुजबळांनी नाशिक पोलिस आयुक्तांकडे माहिती दिली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. Uddhav Thackery : वॉशिंग मशीन ऐवजी लढवय्यांच्या सेनेत […]
आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांच्या(Vijaykumar Gavit) अजब दाव्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणेंनीही(Nitesh Rane) टोलेबाजी केली आहे. नियमित मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या रॉयसारखे सुंदर होणार असतील तर माझे डोळे सुंदर व्हायला हवे होते, आम्ही कोकणातले लोकं तर रोजच मासे खातो, मग कोकणातल्या सर्वांचेच डोळे सुंदर झाले पाहिजे, अशी टोलेबाजी राणे यांनी केली. मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रॉयसारखे […]
Nashik News : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा अजब सल्ला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिला आहे. यावरून टीका-टिप्पणी सुरू असताना दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या भावावरून एक विधान केले आहे. दादा भुसे यांनी कांदा […]
यंदा पावसाने नगर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत येत आहे तरीही अद्याप पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने आमचा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. Pankaj Tripathi ला पितृशोक; […]
Ahmednagar News : नगर शहरातील अमोल बळे ऑनर किलिंग प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने चार आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नगर शहरातील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या अमोल सखाराम बळे याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या अमोलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेप व […]