सत्ताधारी सरकारवर टीका करताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला नवीन नाव दिलं आहे. राज्यात ईडीच्या धाकाने ई, डी अन् ए सरकार स्थापन झाल्याची टीका करीत पटोले यांनी सरकारला नवीन नावचं दिलं आहे. दरम्यान, राज्यात आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. त्यात आता अजित पवार सहभागी झाल्याने ईडीच्या धाकाने ई, डी अन् […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आपला पाठिंबा त्यांना दिला आहे. आशुतोष काळे गेल्या काही दिवसांपासून विदेशात होते. राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यानंतर आशुतोष काळे हे आपला पाठिंबा कोणाला देणार याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. पण त्यांनी अजित पवार यांची भेट घेत आपण अजितदादांसोबत असल्याचे […]
मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) उशिरा दाखल झाला असला, तरी अल्पावधीतच पावसाने सरासरी गाठली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला होता. मात्र आता कोकणात पावसाचा जोर कमी होणार असून मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात एटीएम (ATM burst) फोडीची घटना घडली होती. या एटीएम फोडणार्या चार जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. (Ahmednagar Four accused arested for breaking ATM) ९ जुलै रोजी बॅक ऑफ महाराष्ट्राचे शाखा प्रबंधक प्रशांत अशोक साळवे यांनी फिर्यादी दिली होती की, बॅक ऑफ […]
Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदरांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतर खातेवाटप (Maharashtra Cabinet Expansion) झालेले नाही. शिंदे गटाचे आमदार तर मागील एक वर्षापासून मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. खातेवाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज महत्वाची बैठक झाली मात्र,या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला खोचक टोले लगावले आहेत. अधिवेशनात विचारण्यात आलेले प्रश्न सध्या सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी विचारले होते. 17 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे. नव्या मंत्र्यांनाही अभ्यासाची गरज आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांना तयारी करावी लागेल. पण सगळे प्रश्न […]