- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
NIA ने डाव उधळला! खलिपा ‘साकिब’ला अटक, एक गावच ‘अल शाम’ म्हणून घोषित
NIA Raids : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA Raids) मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयसिसशी (Isis) संबंध असलेल्या महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध ठिकाणी एनआयने छापेमारी केलीयं. या छाप्यांमध्ये आयसिसच्या मॉड्युलच्या नेत्याचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. तर इतर सदस्यांना संघटनेसोबत एकनिष्ठ राहण्याबाबतची शपथही दिल्याचं उघड झालं आहे. खलिपा साकिब नाचनला अटक करण्यात आली असून त्यासोबत इतर 15 […]
-
Sanjay Raut : भाजप पक्ष नाही तर मोदी-शहांची टोळी; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. भाजपा हा ढोंगी पक्ष आहे. तो राजकीय पक्ष नाही तर एक टोळी आहे. राजकीय पक्ष कधी अशी वर्तणूक करतात का. वाजपेयी अडवावणी यांच्या काळात भाजप (BJP) हा […]
-
सोयाबीन-कापसाच्या प्रश्नांसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा… : तुपकरांचा निर्वाणीचा इशारा
मुंबई : सोयाबीन-कापसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठ दिवसांची मुदत असून. यावेळेत सरकारने निर्णय न घेतल्यास 15 डिसेंबरनंतर राज्यात आंदोलनाचा स्फोट होणार असल्याचा निर्वाणीचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शिंदे सरकारला दिला आहे. सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या तापलेल्या प्रश्नांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत रविकांत […]
-
कांदा प्रश्नी फडणवीसांची केंद्राच्या दरबारी धाव : मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार?
मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेल्या निर्यातबंदीने महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव 500 ते 1000 हजार रुपयांनी घसरले आहेत. यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होताना दिसत आहे. याच परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारलाच मदतीची मागणी केली आहे. (Devendra Fadnavis met […]
-
Weather Update : पावसाचा जोर ओसरला! आज ‘या’ भागात हलक्या सरी कोसळणार
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत […]
-
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन काँग्रेस पुन्हा आक्रमक; विधानभवनावर धडकणार ‘हल्लाबोल’ मोर्चा
Nana Patole : राज्यातील (Maharashtra)शेतकरी (Farmer)प्रचंड अडचणीत आहे. शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या (Unemployment)नाहीत. आरक्षणावर (reservation)निर्णय घेतला जात नाही. ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपप्रणित (BJP) शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. PM मोदींच्या होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ जनतेला […]








