- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
ठाकरे-पवारांच्या पुढाकारातून ‘ग्रँड हयात’ मध्ये ‘इंडिया’ ची खलबतं; पण उदय सामंतांकडून खर्चावर बोट
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या पुढाकारानने होत असलेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची परिषद मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये आज आणि उद्या पार पडत आहे. या परिषदेसाठी देशभरातून विरोधी नेत्यांनी हजेरी लावली असून या नेत्यांची संपूर्ण व्यवस्था उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली आहे, या परिषदेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा […]
-
Letsupp Special : रोहित पवार राष्ट्रवादीत अजितदादांची जागा घेत आहेत का?
– ऋषिकेश नळगुणे : 9 जुलै 2023. आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटलांची सभा सुरु होती. बंडखोरीची भूमिका स्पष्ट करत असताना अचानक त्यांनी गिअर बदलला आणि रोहित पवारांबद्दल बोलत म्हणाले “त्यांचं वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे.” 24 ऑगस्ट 2023. कोल्हापूरमध्ये […]
-
Lumpy Skin : अहमदनगर जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित; आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
Lumpy Skin : अहमदनगर जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जनावरांचे बाजार भरविण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या रोगाच्या अटकावसाठी व रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार नगर जिल्हा […]
-
INDIA Meeting : पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार? मल्लिकार्जून खर्गेंना मागे टाकत ऐनवेळी नाव चर्चेत
INDIA Alliance Meeting : मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance Meeting) संयोजकपदासाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव मागे पडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. शरद पवार यांचे सर्वपक्षीयांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा फायदा आघाडीला व्हावा असा होरा यामागे असल्याचे सांगितले जात आहे. (NCP National President Sharad […]
-
Aurangabad, Osmanabad जिल्ह्यांचे नावं जैसे थे! मुंबई हायकोर्टाकडून याचिका निकाली
Aurangabad, Osmanabad : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad ) शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मनाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता त्यानंतर नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने […]
-
local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य टांगणीला; निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलली
local body election : राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे (local body election ) भवितव्य टांगणीला लागले आहे. कारण ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायलयात उद्या, 1 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलली. आता ती 22 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिका, बहुतांश जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचे भवितव्य […]









