अहमदनगर : तुकाई उपसा जलसिंचन योजना होणारच आहे. आणि ती होणारच काय मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो अशी प्रतिज्ञा आ राम शिंदे यांनी केली. मागील महाविकास आघाडी सरकारने आणि विद्यमान लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक सदरच्या योजनेत खोडा घातला. किरकोळ कारणे पुढे केली. ठेकेदारांची तीन वर्षापासून बिले दिली नाही. वाढीव तरतूद न करता योजना रखडत ठेवली. केवळ चुकीच्या बातम्या […]
मुंबई : अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्यावेळी घेतलेल्या शपथविधीवरुन आजही वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यावरुन अजित पवार यांना लक्ष्यही केले जाते. त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात राष्ट्रवादीसोबत […]
औरंगाबाद : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) वादात सापडला आहे. आप्पा धर्माधिकारी यांना दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा […]
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान शिक्षक संघटनेच्या (Information Technology Teachers Association) मागम्या मान्य न केल्यास फेब्रुवारी – मार्चमध्ये तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील (Atul Patil) यांनी दिला आहे. इयत्ता बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांना शिकवला जातो. या विषयाची परीक्षा […]
पुणे : राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक व्हायला लागले, तर मायबाप सरकार कसं असेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. सुळे एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, मी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप हुशार समजत होते, मात्र राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक होत असतील तर मायबाप सरकार […]
वर्धा: अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्ध्यात केलं होतं. ‘माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. आर्थर कारागृहात डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला’, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. यावर […]