मुंबई : पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटानंतर आता आणखी एक मोठं गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं 2014 सालीच भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायचं ठरवलं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. एबीपी माझाकडून ऑफ द रेकॉर्ड मुलाखत आज प्रसिद्ध त्यात हा दावा करण्यात आला आहे. 2014 सालीच राष्ट्रवादी काँग्रेसशी युती […]
मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी(दि. १४) सायंकाळी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यात अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह निधी चौधरी, राधाबिनोद शर्मा, दीपा मुधोळ-मुंढे यांचाही समावेश […]
अमरावती : आज व्हॅलेटाईन्स डे (Valentine Day). तरुण-तरुणाई आपापल्या पध्दतीने हा दिवस साजरा करत असतात. तरुणाबरोबर विवाहित जोपपेदेखील हा दिवस साजरा करतात. त्यात अनेक राजकारण्यांचे प्रेमविवाह झाले आहेत. राजकारणातील व्यापामुळे त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही पण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी आपला खास व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी (Sharad Pawar) टीका केली होती. पवारांच्या त्या विधानावर भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) वादग्रस्त ट्विट केलं आहे. ‘पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे,’ असे म्हटले आहे. निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार […]
ठाणे : खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपकडून जोर लावण्यात येत असल्याचं दिसून येतंय. आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण दौरा होता. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री ठाकूर म्हणाले,महाराष्ट्रात डबल इंजिनची ताकद आणखी वाढणार असून ज्यांना डबल इंजिन सरकार जाणार असल्याची आशा आहे, त्यांना […]
औरंगाबाद – राज्यातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असून आजच्या दिवसाची सुनावणी संपली आहे.आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल,अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर आता उद्या शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल हरिश साळवे (Harish Salve) युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे […]