- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
जालना लाठीचार्जच्या मागे ‘शासन आपल्या दारी’चे कनेक्शन; ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर मोठा आरोप
मुंबई : मला जी माहिती मिळाली त्यानुसार ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सरकारला जालन्यात घ्यायचा आहे, त्यामुळे हे यांच्या मागे लागले होते की बस झालं, बस झालं, उठा, उठा, उठा आणि ते आंदोलनकर्ते सांगत होते की कोणीतरी आमच्याशी नीट बोलायला येऊ द्या, आम्हाला काहीतरी सांगू द्या आणि अचानक बाचाबाची सुरू झाली. एवढा अत्याचार, लाठीमार तिकडे […]
-
Maratha Andolan : लाठीमाराचा संताप! सरपंचाने जाळली स्वतःची नवी कोरी कार
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील लाठीमाराचे तीव्र पडसाद (Maratha Andolan) शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेची निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे यांनी तर एक वर्ष आधीच घेतलेली चारचाकी कार पेटवून देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. फुलंब्री येथील पाल फाटा येथे […]
-
मराठा आरक्षण आंदोलकच आरोपीच्या पिंजऱ्यात : पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल
जालना : आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरु असलेले मराठा आरक्षण आंदोलन (Maratha reservation agitation) तीव्र होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या अमानुष लाठीचार्जनंतर आता पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप करत 200 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासकीय कामकाजात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा विविध आरोपांखाली गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले […]
-
Maharashtra Rain Update : मुंबई-पुण्यात पावसाचं आगमन; पुढील आठवड्यात राज्यात पाऊस कोसळणार
Maharashtra Rain Update : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain Update) दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्यात आता एक दिलासादायक बातमी आली आहे. ती म्हणजे कोकण, मुंबई आणि पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता […]
-
Raj Thackeray : ‘इथे सरकारचं चुकलं हे निश्चित’; लाठीमाराच्या घटनेवर राज ठाकरेंनी फटकारलं
Raj Thackeray : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे […]
-
Maratha Agitation : पोलीस फोर्स हटवला; तणावपूर्ण शांततेत मनोज जरांगेंचे आंदोलन पुन्हा सुरु
जालना : आम्ही चार दिवसांपर्यंत तुमचा अन्याय सहन करत होतो, पण कालचा प्रकार गंभीर घडला. पण त्यानंतरही आम्ही शांततेत आंदोलन करु आणि आता तर आरक्षण घेऊनच आंदोलन थांबवू, असा निर्धार करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन पुन्हा सुरु केले आहे. अंतरवाली सराटी गावातून सध्या पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता […]









