अकोला : शेतकऱ्याच्या (Farmeres)सोयाबीन (Soyabean) आणि कापसाला (Cotton) दर मिळत नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला. फासावर जाण्याची वेळ झाली तरी चालेल पण आता मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले. आज (दि.16) सकाळी रविकांत […]
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील (Eknath Shinde ) आज अखेर पूर्ण झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सविस्तर आणि मुद्देसूद युक्तिवाद गेले तीन दिवस केला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारत त्यांची बाजू समजावून घेतली. या सुनावणीत नबाम रेबिया या प्रकरणाचा वारंवार उल्लेख झाला. या प्रकरणानुसार सर्वोच्च न्यायालय […]
पुणे : शिवनेरी गडावर भगवा ध्वज असावा, अशी केंद्र आणि राज्य (Central And State Government)सरकारकडं बऱ्याचदा मागणी केली आहे. परंतु आजपर्यंत भगवा ध्वज न लावल्यानं शासकीय शिवजन्मोत्सवावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी बहिष्कार टाकलाय. अमोल कोल्हे म्हणाले की, शिवजयंती साजरी करणारच आहोत, पण किल्ले शिवनेरीच्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा […]
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे व ठाकरे गटाच्या वकिलांत जोरदार खडाजंगी उडाली. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी केला. गुवाहाटीत बसून महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकत नाही. आमदार विलीन झाले […]
मुंबई : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामनातून ( Saamna )जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्र (Central Government)आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग असल्याचं म्हटलंय. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले, असंही सामनातून म्हटलंय. आज सामनात म्हटलंय की, महाराष्ट्रात मिंधे […]
औरंगाबाद – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाकडून आज महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत. जेठमलानी यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यावेळी त्यांनी म्हटले, की शिंदे गटात गेलेल्या ३४ आमदारांना जीवाची भीती होती. नऊ दिवसात सर्व घडामोडी घडल्या. अपात्रतेची नोटीस 22 जून रोजी नाकारण्यात […]