उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तर आणि अनिल जयसिंघानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिक्षाला कोर्टाने ५० हजार रुपयाच्या बॉण्डवर त्यांना जामीन मंजूर केला आहे. https://twitter.com/ANI/status/1640324876081790976 काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावर महाराष्ट्रासह राज्यात वातावरण […]
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीची अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, तळेगाव दाभाडे (मावळ), जुन्नर, मंचर (आंबेगाव), भोर, निरा (पुरंदर), खेड, इंदापूर, दौंड आणि बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा या निवडणूक कार्यक्रमात सहभाग आहे. उमेदवारांना आज दि. २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. कोरोना काळात निवडणुका लांबल्यामुळे […]
नागपूर : धमक असेल तर काँग्रेसला सोडा मी अभिनंदन करेन, असं आव्हान भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा दावा करत तुम्ही सावरकरांचा अपमान का सहन करतात? असा सवालही बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच आमचं कुळ हिंदुत्ववादी आहे, तुम्ही तुमचं कुळ डुबवलं असल्याचं […]
मुंबई : आमचे आदर्श, स्वातंत्र्यानंतर सुद्धा यातना सहन करावे लागलेले एकमात्र आणि ज्यांनी एक नव्हे तर दोन वेळा काळ्यापाण्याच्या शिक्षा भोगल्या, असे थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असा पोकळ दम उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर काल दाखविले गेले. वस्तुतः राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू […]
मुंबई : परदेशात निंदा करणं म्हणजे हा राहुल गांधींचा देशद्रोह असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अवमानाप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी निषेध केला आहे. Israel : पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घराबाहेर आंदोलक ; संरक्षण मंत्र्यांची […]
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून सध्या देशात मोठे राजकारण सुरु आहे. यातच काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर भाजपकडून जोरदार निषेध केला जात आहे. नुकतेच यावर उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत आपली भूमिका देखील स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी राहुल गांधींना देखील जाहीरपणे सुनावले. आता याच प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. यामुळे […]