Jitendra Awhad On Shinde Goverment : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून दिला जाणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. या सोहळ्यानंतर जवळपास 20 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधी पक्षाकडू सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवरी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद […]
“देशपांडेचा जीवाला किंमत आहे आणि श्री सदस्यांचा जीव भाजपच्या लेखी कस्पटासमान आहे का?” अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज भाजपवर केली आहे. Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 […]
Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने सरकारने सोलर फीडर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेचे काही निकष आहेत. सोलर फीडर बसविण्यासाठी जमीनीची गरज राहणार आहे. जर शेतकऱ्याने यासाठी तीस वर्षांसाठी जमीन दिली तर त्या […]
Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज पार पडली. त्यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय सरकारच्या मार्फत घेण्यात आले आहेत. त्यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. तसेच शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार असल्याचा देखील निर्णय झाला […]
दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या खारघर येथे निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यामुळं उष्माघात किती जीवघेणा ठरू शकतो, याचा […]
Nashik Political News : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहण्यास मिळत आहेत. या घडामोडींमुळे राजकारण ढवळून निघत आहेत. त्यातच अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.भाजपकडून वेगळेच राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे मनसेतही सारेच काही आलबेल नाही. या पक्षाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा […]