- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
अहमदनगर पोस्ट ऑफिसच्या अधीक्षकपदी सुरेश बन्सोडे
-
अजित पवारांची मोठी घोषणा! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजारांची तातडीची मदत जाहीर
Ajit Pawar on Flood : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीच मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचा याचा मोठा अर्थिक फटका बसला आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. (Ajit Pawar announce 10 thousand rupees as help for […]
-
नोकरभरतीच्या कठोर कायद्यासाठी स्पर्धा परीक्षा समिती करणार ‘ट्विटर वॉर’; वाचा सविस्तर
राज्यात ७५ हजार पदभरतीची घोषणा सरकारने केली असून विविध पदांच्या जाहिरातीही येत आहेत. मात्र, आतापर्यंतचा अनुभव बघता अशा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळे ठरले आहेत. प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला… मंत्रालयात बसलेले आयएएस अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे संचालक, दलाल, परीक्षा केंद्र चालक […]
-
Assembly Session : पेरण्याची स्थिती ते पावसाचा आढावा! कृषीखात्याचा गृहपाठ मुंडेंनी 15 दिवसांत केला पूर्ण
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार माहे, जुलै महिन्याच्या उर्वरीत कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज प्राप्त आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. 24 जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार 1 कोटी 4 लाख 68 हजार 349 शेतकरी […]
-
प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला…
Nitin Gadkari : रोखठोकपणे भूमिका मांडणे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख. अशातच आता गडकरी यांनी आपण एका निवडणुकीत कसं हरलो होतो? याबाबत थेटपणे भाष्य केलं आहे. एक किलो सावजी मटण घरोघरी पोहोचवलं, पण आम्ही त्यावेळी निवडणूक हरलो असल्याचं मंत्री नितीन गडकरी यांनी रंगवूनच सांगितला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी […]
-
अमरावती : यशोमती ठाकूरांचा बालेकिल्ला खालसा; एका तपाच्या सत्तेला बच्चू कडूंनी लावला सुरुंग
Bachu Kadu VS Yashomati Thakur : अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या बहुमतातील पॅनेलला धक्का देत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अपक्ष संचालक अभिजित ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पूर्ण बहुमत आणि सर्व परिस्थिती काँग्रेससाठी अनुकूल असतानाही काँग्रेसचा हा पराभव […]
-
अडीच वर्षांत आम्हाला फुटकी कवडीही मिळाली नव्हती; फडणवीसांचा ठाकरेंवर आरोप, अजितदादांना क्लिनचीट!
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एक नवीन पायंडा राज्यात सुरु झाला, एका फुटक्या कवडीचा निधीही विरोधी आमदारांना मिळाला नाही. तुम्ही कोविडचे कारण सांगता, पण हा कोविड फक्त विरोधी पक्षासाठी होता का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (UBT) आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. विधान […]









