- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नगरकरांनो सतर्क रहा! वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस बरसणार…
अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात! फुकट्या प्रवाशानं दगडाने डोकं फोडलं… हवामान विभागाच्या अंदाजानूसार 19 जुलैपासून राज्यभरात सर्वत्रच जोरदार […]
-
टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात! फुकट्या प्रवाशानं दगडाने डोकं फोडलं…
टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात पडलं आहे. एका फुकट्या प्रवाशाला तिकीट विचारताच त्याने टीसीचे दगडाने डोकं फोडल्याची घटना घडली. रेल्वेत प्रवास करत असलेल्या एका फुकट्या प्रवाशाला तिकीटाची विचारणा करताच त्याने तिकीट निरीक्षकाचे (टीसीचे) दगडाने डोकं फोडलं आहे. ही घटना दौंड कॉर्ड लाईन मार्गावर घडली असून या प्रकरणी अहमदनगर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
-
अहमदाबादसाठी 18 विमाने, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र फक्त 15 का? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
Ashok Chavan On state government : मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज 18 विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम 15 विमानसेवा का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. राज्यातील विमानतळांची दूरवस्था आणि विमानसेवेबाबत त्यांनी आज विधानसभेच लक्षवेधी मांडली. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांचे प्रश्न व प्रवाशांच्या अडचणी त्यांनी राज्य […]
-
Nana Patole : इर्शाळवाडीच्या घटनेतून बोध घेत गाडगीळ समितीच्या शिफारशी मान्य कराव्या
Irshalwadi landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळली. काल मोठ्या प्रमाणात बचावकार्य केलं. कालच्या बचावकार्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा असून 50 ते 60 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजही एनडीआरएफनेबचावकार्य केलं. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या घटनेवर आज […]
-
Maharashtra Assembly : पक्षाकडे असलेल्या खात्याचं काम होत नाहीत; भाजप आमदारांनी आळवला नाराजीचा सूर
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून भाजपात गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत जिल्हाअध्यक्ष निवडीवरून भाजपात धुसपुस सुरु असल्याचं दिसतंय. हे होत असताना शिंदे गटाच्या आमदारांच्या निधीला प्राधान्य दिल्याची भावना उफाळून येत होती. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने भाजपात अनेक आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली […]
-
अमित ठाकरेंच्या एन्ट्रीपूर्वीच नगरमध्ये मनसेची गटबाजी चव्हाट्यावर
Amit Thackeray In Ahmednagar : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक राजकीय पक्ष आता मोर्चे बांधणी करू लागले आहे. यातच सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान नगर शहरात त्यांचे आगमन होण्यापूर्वीच मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र आता याच पोस्टरबाजीवरून पक्षातील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला […]









