पुण्यात मिसिंग लिंकवर काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला घाटरस्त्याने जावं लागणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज ‘मुंबई तक’ वाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर येणाऱ्या परिस्थितीवर भाजपकडून राजकीय प्लॅन बी सुरु आहे, अशी […]
Devendra Fadnavis on Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) अचानक नॉट रिचेबल झाल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तसे काही घडले नाही. खुद्द अजित पवार यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले होते. मात्र, त्यांच्या या अचानक नॉट रिचेबल होण्यामागे त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची […]
मी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढले, माझ्यामुळे लोक घराबाहेर पडले आणि काम करू लागले. अगदी आजारी लोक बरे झाले, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘मुंबई तक’ वाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की […]
Sanjay Shirsat News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत खळबळजनक दावा केला आहे. बंड करण्याआधी शिंदे मातोश्री बंगल्यावर येऊन रडले होते, असे ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, […]
Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 71 हजार युवकांना नियुक्तीपत्र दिले आहेत. त्यावरुन संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे. हे आता रोजगाराचे पत्रक वाटत आहे. आमच्याकडे ही सर्व काम नगरसेवक करतात तसेच शाखाप्रमुख करतात, असे […]
Ambadas Danve On Shinde-Fadanvis : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात गारपीट, वादळी वाऱ्याचा साडेनऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले […]