- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sanjay Shirsath : मी काय अश्लील बोललो सिद्ध करा… लगेच राजीनामा देतो!
छत्रपती संभाजीनगर : आता जो व्हिडिओ सर्व चॅनेल आणि सोशल मीडियावर माझा फिरतोय. त्यात मी काय अश्लील बोललो असेल तर आमदारकीचा तातडीने राजीनामा देईन. काय अश्लील बोललो आहे, हे तर मला दाखवा, असे चॅलेंज सुषमा अंधारे यांना संजय शिरसाठ यांनी दिले आहे. संजय शिरसाठ म्हणाले की, गेल्या आठवड्यात माझाकडे शिवसेनेचा एक मेळावा आयोजित केला होता. […]
-
मी छोटीमोठी ऑपरेशन करत असतो… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
मुंबई : मी आधीच डॉक्टर झालेलो आहे, त्यामुळे मी छोटीमोठी ऑपरेशन करीत असल्याची फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होतेय यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. Sanjay Shirsat यांचा ठाकरेंना इशारा… तर तुम्हाला कपडे काढून फिरायला लावेन! यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कार्यक्रमासाठी […]
-
Sanjay Shirsath यांचा अंधारेंना धमकीवजा इशारा… ‘परळीतील धिंड बद्दल बोलू का…?
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी संभाजीनगर येथील जाहीर सभेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून शिरसाठ यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आंदोलन सुरू केले. त्यामुळे चिडलेल्या संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांना थेट इशारा दिला आहे. परळीमध्ये कोणाची धिंड काढली होती, हे मी […]
-
आता एकनाथ शिंदे नाही तर डॉक्टर एकनाथ शिंदे
नवी मुंबई : डी वाय पाटील युनिव्हर्सिटीकडून (Dy Patil University) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज डी वाय पाटील स्टेडियम मध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात त्यांना डी.लिट ही पदवी मारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
-
Uday Samant : सावरकरांचा म्हणजे राहुल गांधींनी देशाचा अपमान केला
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा इतिहासाचा गंध नाही. वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ते जाहीरपणे अपमान करत आहेत. सावरकर यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाहीरपणे माफी मागावी. म्हणजे देश आणि पर्यायाने महाराष्ट्राची माफी मागितली, असे होईल, अशा खोचक शब्दात शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी […]
-
जगण्याची इच्छा नसल्याचे पत्र टाकून पोलिस कर्मचारी गायब…
श्रीगोंदा : वकिलाच्या त्रासाला कंटाळून आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचे सांगत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना मेसेज केला. मेसेज करून सदर पोलीस कर्मचाऱ्याने आपला मोबाईल बंद करून कोठेतरी निघून गेला. हा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस प्रशासन त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत असून रात्री उशिरा पर्यंत त्या कर्मचाऱ्याचा […]










