- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांना टार्गेट करू नका; शिरसाटांनी मेळाव्यातच सांगितले..
Sanjay Shirsat News : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले गेले तर अनेकांना पोटशूळ उठला. पण, मी खात्रीने सांगतो की हा मोर्चा फक्त संभाजीनगर पुरता मर्यादीत नव्हता तर या मोर्चाचे पडसाद राज्यात उमटले. मोर्चा पाहून काही जण आपले स्टेटमेंट आता बदलायला लागले आहेत. आता राज्यातलं वातावरण बदललं आहे. चंद्रकांत खैरे हा थकलेला नेता आहे. त्यांच्यावर टीका […]
-
मी चॉकलेटवाला आमदार पण लोकांतून निवडून आलोय; रोहित पवारांनी राम शिंदेंना डिवचलं
अहमदनगर : जेव्हा मी वडिल झालो त्यानंतर मी जास्त भावनिक झालो. मी मतदारसंघात कुठेही गेलो, एखादा लहान मुलगा मुलगी दिसली तर त्यांच्यात मला माझीच मुलं-मुली दिसत मग कधी चॉकलेट, कंपासबॉक्स, पॅड असेल हे जसं मी माझ्या मुला-मुलींना देतो तसं ते कर्जत-जामखेडच्या (Karjat-Jamkhed)प्रत्येक मुला-मुलींना देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)बोलून दाखवले. त्याचवेळी आमदार […]
-
जयंत पाटील लागले विधानसभेच्या तयारीला, आजपासून ‘वारे परिवर्तनाचे’
नंदुरबार : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह भेटले आहे. आता कोणत्याही क्षणी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागून निवडणूका लागू शकतात किंवा 2024 ला लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने […]
-
Eknath Shinde : मी तर बारा कोटींचा रेडा बघितला, शेतकऱ्यांनो तुम्ही बघितला ?
अहमदनगर : महापशुधन एक्स्पोमध्ये फिरत असताना मला एकाने एक रेडा दाखवला आणि म्हणाला की, या रेड्याची किंमत बारा कोटी आहे. मला ही किंमत ऐकून नवलच वाटल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही पाहिलाय का बारा कोटींचा रेडा, अशी मिस्कील टिपणी करताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकलोळ उडाला. अहमदनगर येथील महापशुधन एक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री […]
-
Eknath Shinde : ‘पंचामृत’ बजेटमधील प्रथम अमृत शेतकऱ्यांसाठीच!
अहमदनगर : काही दिवसांपूर्वी राज्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राज्याचे ‘पंचामृत’ बजेट मांडले. या ‘पंचामृत’मधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठी आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रति शेतकऱ्यांना १८०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकार […]
-
‘लोक आता मूर्ख राहिले नाहीत’, बच्चू कडूंच ठाकरेंवर टीकास्त्र
नाशिक : कोकणातील खेडच्या सभेनंतर आज नाशिकमधील मालेगावात (Malegaon) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवगर्जना सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना (Shivgarjana) सभेमुळे नाशिकमधील शिंदे गटाचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच शिंदे गटाचे मित्र पक्ष असलेले बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बच्चू कडू म्हणाले, जाहीर सभेने […]










