जिंदाल कंपनीत १२ डिसेंबर रोजी एलपीजी वायुगळती झाली. कंपनीच्या शेजारीच असलेल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपास करुन वस्तुस्थिती तपासावी, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
परभणीतील भीमसैनिकाच्या मृत्यूला दोषी असणाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी डरकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी फोडलीयं.
विजय वडेट्टीवारांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केला. सोमनाथ सुर्यवंशींंचा मृत्यू नाहीतर पोलिसांनी केलेली हत्या आहे, असं ते म्हणाले.
MLA Ashutosh Kale Karmaveer Shankarrao Kale Factory : राज्यातील 2024-25चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र,अहिल्यानगर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही साखर कारखान्याकडून ऊस दराबाबत निर्णय घेतलेला नाही. परंतु कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने (Karmaveer Shankarrao Kale Factory) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखरेच्या घसरलेल्या दराचा विचार न करता […]
Sudhir Mungantiwar News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार (Fadnavis Government Cabinet Expansion) पडला. यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. या शपथविधीनंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य (Sudhir Mungantiwar) दिसून आले. कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं […]