- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शांत; विरोधी पक्षनेता कोण होणार? यावरून संभ्रम
Opposition On First Day Of budget Session Of Legislature : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget Session Of Legislature) आजपासून सुरू झालंय. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) शांत असल्याचं पाहायला मिळालं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवर कोणतंही आंदोलन झालं नाही. त्यामुळे विरोधक (Mahavikas Aghadi) कमकुवत असल्याची भावना निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेता पदासाठी […]
-
VIDEO : विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय कधी? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट…
Eknath Shinde On Opposition Leader of Assembly : राज्यात विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Maharashtra Politics) झालंय, परंतु अजून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय मात्र झालेला नाहीये. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मोठं वक्तव्य केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभा विरोधी पक्ष नेते पदा संदर्भातला निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेतील. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) […]
-
संतोष दानवे-पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांत तू तू- मैं मैं, कार्यकर्त्यांकडून मारहाण; डॉक्टरांच्या आई-वडिलांच्या आरोप..
संतोष दानवे (Santosh Danve) यांनी भोकरदन येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली
-
मढी यात्रा, राणेंचं प्रक्षोभक भाषण, मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्ताक्षेप करावे नाहीतर…, प्रताप ढाकणे आक्रमक
Pratap Dhakne : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रा (Madhi Yatra) चर्चेत आहे. पाथर्डी तालुक्यातील
-
अहिल्यानगरमध्ये खाकीचा वचक संपला? कोतकर कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघे जखमी
Ahilyanagar Crime News Attack on Kotkar family : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अक्षरश मोडकळीस आली आहे. दरदिवशी खून, अपहरण, हत्या अशा घटनांमुळे ऐतिहासिक अशा नगर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. तरुणाच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरातील निंबळक परिसरात कोतकर कुटुंबावर ( Attack on Kotkar family) एका टोळक्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात […]
-
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अबू आझमींनी उधळली स्तुतीसुमनं
छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, ती लढाई सत्तेसाठी होती. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता.









