- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
दादा ‘ते’ गुलाबी जॅकेट घालण्याइतकं सोप नाही…हाकेंनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आज पुन्हा हाकेअजित पवारांवर बोलले.
-
मी नितेशला समज दिली…’बाप’वरून वाद पेटला, नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान
Narayan Aane Angry On Nitesh Rane Controversial Statement : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बापावरून’ चांगलाच वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी महायुतीमधील मित्र पक्षांवरच जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. या विधानावरुन नितेश राणेंचे (Nitesh Rane) वडील नारायण राणे यांनीही मुलाचे कान टोचले आहेत. याप्रकरणा माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) […]
-
एकनाथ शिंदेंचं करमाळ्यात ऑपरेशन टायगर; माजी आमदार जयवंत जगतापांच्या हाती धनुष्यबाण
शिंदेसेनेनं आणखी एक बेरजेचं गणित केलं आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.
-
जयंत पाटलांनंतर प्रदेशाध्यपदासाठी दोन नेत्यांची चर्चा; पद कुणालाही मिळालं तरी, गणित फायद्याचचं
Who Will Be The New Precident Of Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या(Sharad Pawar) राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन काल (दि.10) पुण्यातील बालगंधर्व रंग मंदीरात पार पडला. यावेळी विविध नेत्यांनी भाषणं ठोकली. पण चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचं भाषणं. एकीकडे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिलेले असताना आता […]
-
तळीरामांची क्वाटर महागली… लाडक्या बहिणींसाठी भाऊजींच्या खिशाला चाट!
Maharashtra liquor price hike 2025: महाराष्ट्रातील मद्यप्रेमी आता राज्य सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करणार आहेत! कारण, सरकारने मद्याच्या किमतीत(liquor price) मोठी वाढ केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna)सरकारला दरवर्षी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येत आहे. या खर्चामुळे विकास कामांसाठी निधी अपुरा पडत असल्याची वस्तुस्थिती सरकारला समजली आहे. त्यामुळे आता भाऊजींच्या खिशातून […]
-
“जनेतची सेवा करायला सत्तेत गेलो म्हणणं हे ढोंग”, राऊतांचा अजितदादांवर टीकेचा बाण
अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने जर आंदोलनंच केली नाहीत तर सत्ताधारी माजतील.









