काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली.
बाबा सिद्दिकी यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेलं आहे. दरम्यान, आता पोलिसांवर
हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण कोकणलाही यलो अलर्ट.
काळविट प्रकरणाबाबत लॉरेन्स बिश्नोई यांनी सलमान खानकडे जोधपूरमधील बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्याची मागणी केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Eletion) तोंडावर माजी महापौर संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांच्यावरील जिल्हाबंदी उठण्यात आली.
मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना होती.