- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
ठाकरे बंधूंचा आदर्श… तुतारी गटानेही अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं; अमोल मिटकरी काय म्हणाले?
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास, भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Grape Garland : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने द्राक्षाची सजावट करण्यात आली (Ganapati Bappa) होती. ही सजावट पाहण्याबरोबरच बाप्पाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास करण्यात आली आहे. भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली (Pune […]
-
भेसळयुक्त पनीर प्रकरणी सरकारचं मोठं पाऊल; आमदार पाचपुतेंच्या लढ्याला यश
भेसळयुक्त पनीर प्रकरणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर सरकारकडून आता पाऊलं उचलण्यात आली आहेत.
-
Suhas Kande : राजीनामा, अजित पवार अन् ईडी… समीर भुजबळ-सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली
Suhas Kande Criticized Sameer Bhujbal Resignation : समीर भुजबळांनी (Sameer Bhujbal) विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीने सुहास कांदे यांना रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक रिंगणात होते, या लढतीमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना पराभवाची धूळ चारली होती. तेव्हापासून दोघांमध्ये तीव्र संघर्ष […]
-
मोठी बातमी! तुम्ही जिथं निष्ठेने राहता तिथं योग्य…थोपटेंचा काँग्रेसला रामराम..पुढील निर्णयही घेतला
आपण काही निर्णय घेतले पाहिजेत. तसंच, ज्या ठिकाणी तुम्ही निष्ठेने राहता त्या ठिकाणी असं म्हणत संग्रा थोपटे यांनी
-
विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात सूर्य ओकतोय आग; पुढील चार दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज काय?
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे.
-
काही लोकांना दोन्ही भाऊ अन् समविचारी पक्ष एकत्र..राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर फोडला बॉम्ब
कोणतीही अट शर्त नाही. राज ठाकरे म्हणत आहेत की महाराष्ट्र हितासाठी आणि उद्धव ठाकरे हे देखील म्हणत आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी









