Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेच्या(Nagar Urban Bank) ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी आज बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी सुरेंद्र गांधी यांनी ठेवीदारांशी संवाद साधत बँक वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे व आपल्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, संवाद साधताना ठेवीदारांनी सुरेंद्र गांधी यांच्यासमोर […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या (Marathwada) हक्काचे 8.6 टीमएमसी पाणी सोडण्यासाठीच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. हे पाणी सोडण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिलेली नाही, तरीही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या दबाला बळी पडून सरकार पाणी सोडण्याचा निर्णय घेत नाही, नाशिकचे (Nashik) अभियंता पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, असा आरोप करत मराठवाडा बहुजन […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) आणि उड्डाणपूल हे एक वेगळच समीकरण आहे. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर शहरातील उड्डाणपूल उभा राहिला आहे. यामुळे नगर शहराच्या वैभवत मोठी भर पडली. दरम्यान आता पुन्हा एकदा नगर शहरात आणखी एक उड्डाणपूल लवकरच उभा राहणार आहे. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी याबद्दल […]
Hingoli News : यंदाच्या मान्सूनमध्ये(Mansoon) काही भागांत जास्त तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावं तशी पिके आली नसल्याची परिस्थिती आहे. जे पीक आले आहेत, त्या पिकांच्या पैशांतून घेतलेलं पीक कर्जसुद्धा फेडणं शक्य नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी(Farmer) मोठं पाऊल उचललं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 10 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले आहेत. अवयवाच्या दराबाबत एक पत्रचं शेतकऱ्यांनी […]
Court Punishment To Police : सरकारी कामांमध्ये अनेकदी दिरंगाई होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सरकारी कामांत दिरंगाई केल्याने अनेकदा कारवाईदेखील झाल्याचं समोर आलेलं आहे. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. पोलिस आरोपींंना घेऊन न्यायालयात अर्धा तास उशिराने पोहोचले. त्यावरुन परभणी न्यायालयाने शिस्तभंग केल्याचा ठपका ठेऊन पोलिसांना परिसरातील गवत कापण्याची शिक्षा दिली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेमधील […]
Sugar Cane Farmers Agitation : मागील वर्षातील उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला साडेतीन हजार रुपये दर मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज सहकार विभागाकडून आयोजित करण्यात आलेली बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे आता हे आंदोलन […]