Inter Caste Marriage : राज्यात ऑनर किलिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा पाऊल टाकण्यात आलं आहे. आंतरजातीय (Inter Caste Marriage) किंवा आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकार सुरक्षागृह देणार असल्याचं गृहखात्याकडून (Ministery Of Home Affairs) स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकच राज्याच्या गृहखात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या प्रसिद्धीपत्रकानूसार गृहविभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना विशेष कक्ष स्थापन करण्याचे […]
Sandipan Bhumre : ठाकरे गटाने 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकार कोसळेल असा दावा केला होता. यावरुन मंत्री संदिपान भुमरे (sandipan bhumre) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना झोपेत सुद्धा सरकार पडण्याच्या तारखा दिसतात. सरकार कधी जाणार हे सांगणारे संजय राऊत, उद्धव ठाकरे भविष्यकार आहेत. झोपीतून उठले की […]
मुंबई : राज्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA टेस्टच्या कीट्सचा तुटवडा असून ही आरोपींच्या बचावासाठीच योजना असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) गृह खात्यावर ताशेरे ओढले होते. संजय राऊतांनी यासंदर्भात दखल घेण्याबाबतचं पत्रच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना लिहिलं होतं. राऊतांच्या पत्रानंतर गृहविभागाकडून (Ministery of Home Affairs) प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गृह विभागाकडून […]
Ahmednagar LokSabha Elections : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका (LokSabha Election 2024) होणार आहेत. त्यानुषंगाने राजकीय पक्षांकडून प्रबळ उमेदवाराची देखील चाचपणी केली जात आहे. भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचेच नाव पुन्हा चर्चेत आहे, तर दुसरीकडे विखेंना तोडीस तोड असा उमेदवार दिला जाईल व नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच (शरद पवार गट) लढवणार असा […]
अहमदनगर : महापालिकेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे सध्या तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत महापालिका निवडणुकीचा विचार करू नका. आता आधी आमच्या आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष द्या, मग आम्ही तुम्हाला मदत करु, असे आवाहन करत माजी आमदार, भाजप (BJP) नेते शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी माजी नगरसेवकांना येत्या विधानसभा निवडणुकीतील विजयसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. (BJP […]
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारने मागील विविध विकास कामांना स्थगिती दिली. याचा प्रत्यक्ष फटका हा विकासकामांना बसला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात मंजूर कामांसाठी मोठे प्रयत्न करून कोट्यवधी रूपयांचे काम राहुरी या आपल्या मतदार संघात सुरू झाले. परंतु, या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी धावपळ करू लागले आहे, […]