मुंबई : राज्यातील शिंदे सरकारने आजच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केलेली जाहिरात खेदजनक आहे. “शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा”, असे या जाहिरातीत नमूद केलं आहे. म्हणजे आता मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, असे शिंदे सरकारला या जाहिरातीतून सुचवायचे आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. आता ही मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच मनोज जरांगे यांनी नवी घोषणा करत सरकारचे टेन्शन वाढवले. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी […]
Maratha Reservation : ‘EWS चं नवीन पिल्लू आणलं आहे पण तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हा इशारा दिला. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मनोज […]
Sujay Vikhe on Ram Shinde : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमुळे सध्या नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसली आहे. आज खासदार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मतदार संघात जात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. सध्या कोण कोणाच्या पाठीशी […]
Mla Shankarrao Gadakh : मराठवाड्याला पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा पण मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध असल्याची भूमिका आमदार शंकरराव गडाख(Mla Shankarrao Gadakh) यांनी मांडली आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी शंकरराव गडाख बोलत होते. “बडी सोच करो, बडा दिलं रखो” […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यातच मनोज जरांगे यांच्या सभा सुरु असून ते ठिकठिकाणी सरकारला चांगेलच धारेवर धरत आहे. यामुळे आता मराठा समाज बांधव देखील आरक्षणासाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आमदार, खासदारासह कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू दिला […]