Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange ) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. हा अल्टिमेटम उद्या संपत आहे. दरम्यान, आज जरांगेंनी बीडमध्ये सभा घेऊन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली. येवल्याचा येडपट अशी एकेरी टीका त्यांनी केली. शिवाय, 20 डिसेंबरपासून मुंबईत आमरण उपोषण करणार अशी घोषणाही केली. […]
Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीमुळं दोन गट पडले. अनेक विश्वासू नेत्यांनी पवारांची साथ सोडली. मात्र, पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांसोबतच राहण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, आता शरद पवार (Sharad Pawar) यांचा आणखी एक नातू राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांचे बंधू […]
Ahmednagar : सलग सुट्ट्या आल्याने शिर्डी (Shirdi)साईनगरी फुलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात चौथा शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी नाताळ (christmas)अशा एकूण तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या आहेत. सलग आलेल्या या सुट्ट्यांमुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला. यामुळेच सध्या शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आरक्षणादरम्यान सरकारने काही चुकीचे केलं तर महिलांनी आमदारा आणि खासदारांच्या घरी जाऊन बसायचे. घरी राहिलेल्या महिलांनी देखील आंदोलन करायचे, असे मनोज जरांगे यांनी बीडच्या इशारा सभेतून सांगितले. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण दिले, जे मागास […]
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. आज बीडच्या सभेत बोलतांना त्यांनी ही घोषणा केली. मुंबईत आमरण उपोषण अन् गावाकडे ‘गनिमी कावा’, […]
Manoj Jarange : जर मराठ्यांना काही करायचं असतं तर आज केलं असतं. आज मराठ्यांनी शांतता रॅली (Peace rally)काढली. मराठ्यांना महाराष्ट्रात (Maharashtra)शांतता हवी आहे. मराठा समाजानं राज्याला शांततेचा संदेश देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं शांतता रॅली काढली. यांचच यांनी सुरु केलं आहे. ते येवल्याचं येडपट साऱ्या दुनियाचं आलं आणि त्यांनीच त्यांच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. आणि नावं आमच्या पोरांची […]