Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील आंदोलन ते महाराष्ट्रभर दौरा केला. त्यात आता राज्याचा दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगे हे ठिक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यात शुक्रवारी राजगुरूनगरमध्ये आणि आज 21 ऑक्टोबरला सोलापूरात भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी […]
Raksha Khadse : तत्कालीन भाजप नेते आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजप (BJP) पक्षातील काही नेत्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी भाजपात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रक्षा खडसेंनीही आपली नाराजी जाहिरपणे व्यक्त केली. Gavran Meva : प्रतिक्षा संपली […]
Maratha reservation : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं यासाठी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे यांनी सरकारला दिलेला अवधी आता 24 तारखेला संपत आहे. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भाष्य केलं. आरक्षण घेऊनच राहिल. […]
Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात विविध प्रकारची आंदोलन सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात (Kranji) सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात बिअर विक्रीत मोठी घट! खप वाढवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय अंतरवली सराटी गावात […]
Maharashtra Excise Duty : राज्यात (Maharashtra) बिअरचा खप (Beer Sale)वाढावा म्हणून सरकारी पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. बिअरवरील उत्पादन शुल्कात वाढ (excise duty)करण्यात आली आहे. त्यामुळे बिअरच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा अडचणी बिअर उत्पादकांनी शासनाकडे मांडल्या. बिअरच्या विक्रित घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने यामध्ये लक्ष घातले असून बिअरचा खप वाढवण्यासाठी प्रयत्न […]
Chandrasekhar Bawankule on prakash ambedkar: काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना कधीही विजयी होऊ दिलं नाही, त्यांच्या पक्षाला साथ दिली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भंडाराच्या निवडणुकीत लढवल्याचा इतिहास काँग्रेसचा आहे. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व जर पुढे आलं, तर काँग्रेस पार्टीला भीती आहे. म्हणून त्यांना युतीत घेत नाही. ते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आहे, असे सूचक विधान प्रदेश […]