Shirdi News : शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पी. शिवा शंकर (P. Shiva Shankar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीची राज्य सरकारकडून तातडीने दखल घेत ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी पी शिवा शंकर यांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत. पी. शिवा शंकर यांची […]
Manoj Jarange On Cm Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)मराठा समाज कुणबी असल्याच्या 1967 पूर्वीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही कुणबी आरक्षणाचा (Maratha Reservation)लाभ देणार आहात पण तो कशाच्या आधारावर देणार आहेत? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार […]
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे माध्यमांशी बोलत असताना, त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सत्तेमध्ये सामील झालेले नेते अजित पवार यांच्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की दादांचा संघाशी काहीही संबंध नाही. त्याचबरोबर त्यांनी कधीही संघाचा समर्थनही केलेले नाही. असं खडसे ठामपणे म्हटल्याचं पाहायला मिळालं. काय म्हणाले एकनाथ खडसे? माध्यमांशी […]
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये पुन्हा एक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामध्ये आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा महाजनांवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना गिरीश महाजनांच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर खडसे म्हणाले की, गिरीश महाजनांचीच मानसिक स्थिती बिघडलेली आहे. अशी टीका खडसेंनी […]
नागपूर : मराठा समाजाला सरसकट आरक्षणाच्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटलांच्या डेडलाईनला राज्य सरकारनं केराची टोपली दाखवली आहे. येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्या असा अल्टिमेटम जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे. मात्र, राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याचे अवलोकन केले जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) अकोला तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भिवंडी कालव्यातील पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक होत असल्याने शेतकरी आक्रमक झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट निवडणूक काढला फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टाळला. Ranbir Kapoor नंतर ‘हे’ सुपरस्टार्स घेऊन येणार संदिप रेड्डी वांगा; […]