नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर (health system) प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आतापर्यंत एकूण 83 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 37 नवजात बालकांचाही समावेश आहे. अजूनही मृत्यूचं तांडव सुरूच […]
अहमदनगर : शहर विकासासाठी आमदार संग्राम जगताप हे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे विकासकामासाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेसपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी माझ्याकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून दर्जेदार रस्ता काँक्रीट करण्याचे काम मार्गी लागले आहे. विकास कामातून नगर […]
Nashik Drugs : नाशिकमध्ये शिंदे एमआयडीसी परिसरातून काल रात्री 300 कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता. मात्र ह्या गाळ्यात ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी […]
Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार?, भुजबळ यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचं काय झालं?, विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत फेरविचार याचिका सरकार कधी दाखल करणार? असे सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केले आहेत. त्यांच्या या सवालांवर खुद्द मंत्री छगन भुजबळ […]
Chhagan Bhujbal : राज्यातील टोल दरवाढीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भुमिका घेतली आहे. टोल दरवाढीच्या निषेधार्थ मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सुरू केलेले उपोषण आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिल्यानंतर मागे घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. रस्ते नीट बांधता येत नसतील तर टोल कशाला वसूल […]
नवी दिल्ली : मागील 60 दशकांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील बेळगांव सीमावाद, ‘लोकशाही मार्गाने’ सुटू शकतो, असे पत्र पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला पाठविले आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकार सीमावादाविषयी आश्वास भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. (Letter from Prime Minister’s Office to Maharashtra Ekikaran Yuva Samiti regarding Belgaum […]