अहमदनगर : शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणे, ही बाब फक्त मुंबई शहर व उपनगरांपुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवले जात आहे. यातून राज्यभरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी हा आदेश देण्याची गरज आहे, अशी मागणी नाशिक पदवीधर विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet […]
Manoj Jarange Criticized Vijay Wadettiwar : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) मंजूर करण्यात आले. मात्र, आरक्षण मान्य नसल्याचे सांगत सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे यांनी […]
मुंबई : मुंबईमधील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून अखेर सुट्टी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांच्या सुचनेनंतर अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहे. मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करावे, […]
Rohit Pawar : ‘सन 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हा (Rohit Pawar) पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळीही चिन्ह नवीनच होतं. पण पवार साहेबांकडे बघून लोकांनी ते स्वीकारलं. आता तर सोशल मीडिया आहे. त्यामुळ आताचं नवीन चिन्ह लोकांपर्यंत जायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मनातही उत्सुकता होती. जे घर पवार […]
वाशिम : कारंजा विधानसभा मतदारसंघांचे भाजप (BJP) आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patani) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. पाटणी हे दोन ते अडीच वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पाटणी यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) […]
Bachchu Kadu Criticized BJP : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. शिंदे गटातील काही नेते भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आधीपासूनच भाजपवर प्रहार […]