पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काल (दि.30) बीडसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून, आता याचे लोण पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी शहरातील नवले पुलावर (Nawale Bridge) टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. आंदोलकांनी सातऱ्याकडून मुंबईकडे आणि साताऱ्याकडे जाणारी […]
पुणे: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले आहे. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. मराठवाड्यात एसटी बसेसची तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत. बीड, लातूर आणि जालना या जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस एसटी महामंडळाकडून थांबविण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पुण्यातील प्रवाशांना बसत […]
Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime) वाढल्या आहेत. त्यात आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी एका घरात घुसून एका पाठोपाठ एक अशा तिघांना गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. घोरपडे पेठेतील सिंहगड चौकात हा थरारक खुनाचा प्रकार घडला आहे. घरात घुसून तीन गोळ्या घातल्या रविवारी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अंदाजे […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. याआधी त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. या मुदतीत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. या मुदतीत सरकारने काहीच केले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या […]
Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चिघळला आहे. त्यामुळे राज्य सरकार कोंडीत सापडले आहे. त्यात सत्ताधारी व विरोधक एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता मराठा आरक्षणावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe) पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार राज्याचे […]
आळंदी : “मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. खूपवेळा सरपंच म्हणून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन संघर्ष केला. पण सरकारला दया आली नाही”; अशा आशयाची चिठ्ठी लिहित एका सरपंचाने आत्महत्या केली आहे. व्यंकट नरसिंग ढोपरे (वय 60, मूळ रा. उमरदरा, ता. शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर) असे मृत सरपंचाचे नाव आहे. आळंदीमधील इंद्रायणी नदीत उडी घेत […]