वाशिम : कारंजा विधानसभा मतदारसंघांचे भाजप (BJP) आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patani) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. पाटणी हे दोन ते अडीच वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पाटणी यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) […]
Bachchu Kadu Criticized BJP : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. शिंदे गटातील काही नेते भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आधीपासूनच भाजपवर प्रहार […]
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून बुलढाणा ( Buldhana)जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)आयोजित जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde group)घणाघाती टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना मोठं केलं, ती माणसं […]
Mahadev Jankar Criticized BJP : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत घणाघाती टीका सुरू केली आहे. राज्यातील ठिकठिकाणच्या दौऱ्यात त्यांनी भाजपविरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीही लहान पक्षांचा […]
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील 48 तासांत राज्यात […]
Food Poisoning in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर (Food Poisoning in Buldhana) आली आहे. मंगळवारी जया एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. […]