- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
रोहित पवार धावले विद्यार्थ्यांच्या मदतीला, सामाजिक कार्यकर्त्यांना ‘ही’ विनंती
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. यातच पोलीस व उपोषणकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर वातावरण चिघळले. पोलिसांकडून उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. संतप्त जमावाने निषेध करत थेट बस पेटवल्या. दरम्यान खबरदारीची भूमिका म्हणून राज्यात अनेक ठिकाणी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून याप्रश्नी आता आमदार […]
-
शरद पवार हे मराठा समाजाला भडकावताय; राधाकृष्ण विखेंचा गंभीर आरोप
Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यावरून आता सत्ताधारी व विरोधकांनी एकमेंकावर वार करण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत थेट गृहमंत्री […]
-
हरेगाव मारहाण प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
अहमदनगर : कबूतर चोरीचा कोणताही गुन्हा दाखल नसताना हरेगाव येथील चार जणांना मारहाण झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. त्या तरुणांबाबत घडलेली घटना अत्यंत चुकीची असून या घटनेतील आरोपींविरोधात मोक्का (MCOCA) अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केली. (Ahmednagar News) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेच्या […]
-
नगरमध्ये मध्यरात्री प्रवाशांवर दरोडा, पळून गेलेले 3 दरोडेखोर अवघ्या दोन तासात जेरबंद
अहमदनगर : बारामतीला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मजुरांना बेदम मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) शहरातील कायनेटिक चौकात अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जाणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. स्वप्नील बाबुराव साळवे ( वय १९ […]
-
अंबाबाईच्या नावानं उदो! आता भक्तांना घेता येणार गाभाऱ्यातून दर्शन, पालकमंत्र्यांची घोषणा
कोल्हापूर : कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मंदिरे पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. पण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे दर्शन पितळी उबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना अंबाबाईचे (Ambabai) दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार आहे. हा निर्णय उद्यापासून लागू […]
-
इचलकरंजीकरांनी ‘सुळकूड’चा हट्ट सोडावा अन्यथा रक्तपात होईल’ : मंत्री मुश्रीफांचा टोकाचा इशारा
कोल्हापूर : इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. तसंच इथल्या जनतेने हट्ट सोडावा, सुळकूड पाणी योजना रद्द न झाल्यास रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला. आज (रविवारी) कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय व्यापक […]









