Gram Panchayat Election: पुढील वर्षी देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, आज सर्वच राजकीय पक्षांची लिटमस टेस्ट आहे. राज्यातील २,३५९ ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल आज जाहीर होणार आहेत. अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली. भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा […]
Maratha Reservation : मराठा सरसकट कुणबी दाखले (Kunbi documents) मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आमरण उपोषण केलं होतं. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानं त्यांनी आंदोलन मागे घेतलं. जरांगेंनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. दरम्यान, सध्या जुनी कागदपत्रे तपासून कुणबी नोंदी असणाऱ्यांना जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत. […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil)आपलं आंदोलन मागे घेतलं. आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतची वेळ दिली. मात्र, साखळी उपोषण साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगिलतं. जरागेंची मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत, अशी मागणी आहे. त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला […]
MLA Suresh Dhas : मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) उपोषण करत असतांना 30 तारखेला आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरांवर दगडफेक करून त्यांची घरे जाळण्यात आली. अनेक राजकीय पक्षांची कार्यालये जाळण्यात आली. आता यावर भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh […]
Grampanchayat Election : नगर (Ahmednagar)जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान (Grampanchayat Election)होत आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्रे आहेत. तेथे प्रत्येकी 1 अधिकारी व 4 कर्मचारी असे एकूण चार हजार कर्मचारी मतदानासाठी तैनात आहेत. दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायतीसाठी सकाळपासून मतदान (voting)सुरु आहे. दरम्यान कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे (MLA Ram Shinde)व रोहित पवार (Rohit Pawar)यांची […]
Dhananjay Munde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान बीड शहरासह (Beed News) जिल्ह्यात अनेक हिंसक घटना घडल्या. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. या सगळ्या घटनांमागे मोठं षडयंत्र आहे. बीडमधील हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. मंत्री मुंडे आज बीड […]