ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिंदे गटाचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत होते.
पंचनामा करून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. वसमत येथे कारंजा चौक भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी
येथील जनता अनेक दशकांपासून रेल्वे जोडणीची मागणी करत होती. मात्र, काँग्रेस आणि आघाडीने हे काम कधीच होऊ दिले नाही.
मुर्हे सुद्धा पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसामोर निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. या दोन्ही प्रकरणांनी मावळ
मॅटराइजच्या या सर्वेक्षणात १० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील १,०९,६२८ लोकांची मते घेतली गेली आहेत. यामध्ये
पोलिसांनी गोणीतून मृतदेह बाहेर काढला तेव्हा पोलिसांना हात-पाय धड, डोकं असं वेगवेगळे अवयव सात डब्यांमधे भरलेल्या अवस्थेत आढळून आले.